स्कूल व्हॅन व बसने ये-जा करणाऱ्या प्रत्येक शाळकरी मुला-मुलीची सुरक्षा हा उद्देश केंद्रस्थानी ठेऊन उपप्रादेशिक परिवहन विभागाने वर्धा शहरासह कारंजा (घा.), आष्टी, सेलू, समुद्रपूर व हिंगणघाट शहरात स्कूल बस व व्हॅनचे थांबे निश्चित केले आहे. ...
मागील साडेपाच वर्षांपासून शेती सात-बारा व मोजणीच्या प्रतीक्षेत असलेल्या वायगाव (हळद्या) येथील प्रेमदास सूर्यवंशी या ६५ वर्षीय शेतकऱ्याने भूमापन विभागाच्या प्रशासनाच्या भोंगळ कारभाराला वैतागून तहसील कार्यालयासमोर गेल्या चार दिवसांपासून बेमुदत उपोषण सु ...
दीडशे वर्षे राज्य करणाऱ्या ब्रिटिशांना या देशातून घालविण्यासाठी आणि स्वातंत्र्याच्या आंदोलनासाठी तयार राहा, असे सांगून ‘भारत छोडो’चा नारा गांधीजींनी देशवासीयांना दिला. याचा साक्षीदार सेवाग्राम आश्रम असून या घटनेला ७७ वर्षे झाली आणि याच आठवड्यात ७३ वा ...
शहरातील गोळीबार चौकात परिसरातील दाबा रोडवरील बाजार ओळीत रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन चांगलाच धुमाकूळ घातला. चौधरी ज्वेलर्स फोडून जवळपास ५ लाखांचा ऐवज लंपास केला तर चंडिका फेब्रीकेटर्स, प्रथमेश ज्वेलर्स व प्रणोती ज्वेलर्स या दुकानातही चोरट्यांनी तोड ...
बुट्टीबोरी-तुळजापूर महामार्गाचे काम सुरु असून येथील अनेकांचे घरे व जागा अधिग्रहीत करुन कामाला गती देण्यात आली. यात सेलू पंचायत समितीच्या सभापतींचेही घर येत असल्याने त्यांचे घर व खाली जागा पुर्णत: अधिग्रहीत केली नाही. राजकीय दबाव तंत्राचा वापर केला जा ...
दोन महिन्यांच्या उसंतीनंतर पावसाने सर्वदूर जोरदार हजेरी लावल्यामुळे कोरडेठाक झालेले जलाशय पाणीदार झाले आहे. नदी-नालेही ओसंडून वाहत आहे. आठ दिवसाच्या पावसानंतर दोन दिवसांची उसंत घेतल्यावर पुन्हा बुधवारच्या रात्रीपासून संततधार सुरु आहे. ...
सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील कार्यक्रमानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद १७ ऑगस्ट शनिवारला सेवाग्राम येथे येणार आहेत. ...
वर्धा जिल्हा परिषद शाळेतील तंत्रस्नेही शिक्षक आणि विविध उपक्रमांच्या बळावर कॉन्व्हेट संस्कृतीच्या प्रेमात पडलेले दहा विद्यार्थी आता आपल्या पहिल्याच शाळेत परत आले आहेत. ...
कृषी क्षेत्राला चालना मिळावी, शेतकऱ्यांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळावे यासाठी तालुकास्तरावर कृषी विभागाचे कार्यालय आहे. पण, विकासात एक पाऊल पुढे असलेल्या शासनाने तालुक्यात विकासाचा झंझावात सुरू ठेवला असला तरी येथील तालुका कृषी विभागाच्या इमारतीच्या ...
शेतकऱ्यांच्या बांधावर थेट शेतीपयोगी साहित्य व त्यांचा शेतमाल बाजारपेठेत पोहोचविण्याकरिता बांधापर्यंत वाहने पोहोचावी याकरिता शासनाने पांदण रस्ता योजना राबविली; परंतु संबंधित अधिकाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे चांगल्या योजनेची कशी वाट लागली, याचे जिवंत उद ...