अण्णा सागरचे खोलीकरण आणि दगडाची पाळ यामुळे तलावाचे मजबुतीकरण झाले. जलसंचय वाढणार यात शंका नाही. यावर्षी पाऊस तसा कमीच झाल्याने तलावात संचय कमीच आहे. जवळच्या विहिरी आणि बोअरवेल साठी फायद्याचे ठरणार असले तरी या तलावाचे सौंदर्यीकरण करून शासनाने चांगले क ...
बापूंचे वास्तव्य राहिल्याने सेवाग्रामचा जगभरात नावलौकिक आहे. वर्षाकाठी येथे देश-विदेशातून लाखो पर्यटक येतात. मात्र, रेल्वेस्थानक सुविधांबाबत मागासल्याचेच वास्तव आहे. या रेल्वेस्थानकावरून दक्षिणेकडे जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे; मात्र त्या दिवसा नव्हे, ...
जिल्हा प्रशासनाने जास्तीच्या गौण खनिजाच्या उत्खननापोटी १ कोटी ७६ लाख ९२ हजार ६२०, स्वामित्वधनाचे १७ लाख ६९ हजार २६२ आणि आयकर ३ लाख ५३ हजार ८५२ असा एकूण १ कोटी ९८ लाख १५ हजार ७३४ रुपयांचा भरणा करण्यासंदर्भात नोटीस बजावली. ही रक्कम तीस दिवसांच्या आत भर ...
ग्रामपंचयातीना नागरी सुविधा पूरविताना अनेक अडचणी येतात. ग्रामपंचायतच्या उत्पन्नाचे साधन तोकडे असल्याने दिवाबत्ती याचा खर्च देखील ग्रामपंचायत भागवू शकत नाही. त्यामुळे या भागातील अनेक परिसरात दिवाबत्तीची व्यवस्था नसते. ...
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणासाठी सिरोंचा येथे यावे लागते. ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थी सिरोंचा येथे शिक्षण घेतात. तसेच ग्रामीण भागातीलही नागरिक विविध वस्तू खरेदी करण्यासाठी व प्रशासकीय कामांसाठी सिरोंचा येथे ये ...
डॉ. दाभोळकर मॉर्निंग वॉक करीत असताना २० ऑगस्ट २०१३ ला सनातन संस्था व हिंदू जनजागृतीच्या साधकांनी गोळ्या झाडून हत्या केली. सीबीआयच्या अहवालाप्रमाणेच समितीचे मत सुरुवातीपासूनच होते; परंतु तपासयंत्रणांनी त्याकडे कानाडोळा केला. मात्र, तपासाअंती समितीचे भ ...
शहरालगतच्या सावंगी (मेघे) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सातवीपर्यंत वर्ग आहेत. या शाळेच्या मुख्याध्यापिका मृणालीनी पखाले यांनी २०१८-१९ च्या शैक्षणिक सत्रामध्ये स्वत: चे व एका सहाय्यक शिक्षकाचे पद वाचविण्यासाठी ३० सप्टेंबर २०१८ च्या संच मान्यतेकरिता त ...
टोल वसुलीतून २०१७ पासून आतापर्यंत टोल नाक्याचे सहायक लेखा व्यवस्थापक विजया रामाराव कोंडामरू (४१) रा. कवाली नेल्लोर (आंध्रप्रदेश) व सहायक उपव्यवस्थापक हर्षित टिपूलाल अग्रवाल (४०) रा. व्यंकटेश सिटी, बुटीबोरी या दोघांनी मिळून १ कोटी २४ लाख ८० हजार रुपया ...
आष्टी तालुक्यातील वर्धा नदीच्या पात्रात ईस्माईलपूर वाळू घाट आहे. या वर्धानदीच्या पात्राचा निम्मे भाव अमरावती तर निम्मे भाग वर्धा जिल्ह्याच्या हद्दीत येतो. नियमानुसार वर्धा जिल्ह्यातील आठ घाटांच्या लिलावा दरम्यान ईस्माईलपूरच्याही वाळू घाटाचा लिलाव करण ...