१ जुन ते २६ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यात ६६२.२ मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात खरीप ज्वारीची ९७२.२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून सद्यस्थितीत हे पीक वाढीच्या अवस्थेत आहे. तर कपाशीची लागवड २ लाख ३४ हजार ९५७ हेक्टरवर झाली आहे. ...
वर्धा जिल्ह्यात सध्या सोयाबीन पिकाची सहा इंच वाढ झालेली पाने काठाने पिवळी पडत आहेत. शिवाय त्याची पाने गुंडाळत असल्याने हा कुठला रोग आहे याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ...
वर्धा जिल्ह्यातील जाम भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. नद्या-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. वाघाडी नदीला आलेल्या पुरामुळे नदीच्या पुलावरून पाणी वाहत आहे व वाहतूक ठप्प झाली आहे. ...
रुंदीकरण होऊनही बहुतांश रस्ता अतिक्रमणकर्त्यांनीच कवेत घेतल्याचे चित्र आहे. रस्त्यालगत सद्यस्थितीत नालीचे बांधकाम केली जात आहे. हे पूर्णत: सदोष आहे. नालीचे बांधकाम सरळ नव्हे, तर नागमोडी पद्धतीने होत आहे. रस्त्यापेक्षा नाल्याच उंच झाल्या आहेत. घरे खाल ...
भारताला २०११ मध्ये पोलिओमुक्त घोषित करण्यात आले. असे असले तरी २०१३ मध्ये बीड जिल्ह्यात पोलिओचा एक रुग्ण आढळला. त्यानंतर पुन्हा एकदा आरोग्य विभागाने नव्या जोमाने प्रयत्न करून पोलिओला हद्दपार केले. ...
जिल्ह्यातील कित्येक शेतकऱ्यांच्या शेतात पावसाचे पाणी साचून पिके खराब झालीत. तर कुठे बांध फुटून सुपीक मातीसह पिके खरडून गेलीत. यामुळे शेतकऱ्यांना फायदा कमी व नुकसानच अधिक झाले. ...
तो मद्यधुंद अवस्थेत होता पण, प्रवाशांच्या लक्षात आले नाही. त्यानंतर हीच बस कारंजा येथून सावद, धावसा व गवंडी येथूनही जाऊन आली. त्यानंतर वर्धेकडे जायला निघाला असता तो मद्य प्राशन करुन असल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले. ...
ग्रामीण व शहरी भागातील पट्टे वाटपासाठी नवीन शासन निर्णय निघाला असून मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्याधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांनी त्यांना देण्यात आलेल्या अधिकाराप्रमाणे कार्यवाही करुन अतिक्रमणधारकांना जमीनीचे पट्टे वाटपाचा मुद्दा तत्काळ निकाली का ...
घरचे निसर्गरम्य वातावरण आणि पक्ष्यांप्रती असलेला जिव्हाळा यामुळे मागील तीन वर्षांपासून त्यांच्या घरी पोपटांची नित्यनेमाने शाळा भरत आहे. वर्षभर दिसेनासे होणारे हे पोपट जुलै महिन्यात क्षीरसागर यांच्या घरी येतात आणि ऑगस्ट महिना संपेपर्यंत मुक्कामी राहता ...
वीस वर्षांपासून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याच्या उद्देशाने मोहता ग्रुपने विविध षडयंत्र रचले. याच्या विरोधात कामगारांनी आवाजही उठविला पण, शुक्रवारी सायंकाळी मिल व्यवस्थापनाने जल व वायु प्रदुषणाचे कारण पुढे करुन मिलमधील विद्युत व पाणी ...