प्रभाराव यांना ४० हजार ४९९ मते मिळाली, तर फॉरवर्ड ब्लॉककडून लढणारे मोतीलाल कपूर यांना १२ हजार २४८ मते मिळाली. त्यानंतर १९७८ ला पुन्हा प्रभाराव याच मतदार संघातून निवडणूक रिंगणात होत्या. त्यांना कॉँग्रेस (इं) तिकिटावर ५७ हजार ८२७ मते मिळाली. त्यानंतर १ ...
सांडव्यावरून वाहनारे पाणी पर्यटकांना भुरळच घालत आहे. अशातच अनेक जण सुरक्षेच्या दृष्टीने कुठल्याही उपाययोजना न बाळगता थेट पाण्याकडे जात असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. रिधोरा येथील पंचधारा धरणावर प्रत्येक दिवशी सध्या शेकडो पर्यटक भेट देत आहेत. रविवार ...
न्यायालयाच्या समोर असता दोन गटात वाद सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दरम्यान त्यांनी पुढाकार घेत वाद सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. याचवेळी वाद करणाऱ्यापैकी एकाने त्याच्याजवळील धारदार शस्त्राने पोटे यांच्यावर वार करून त्यांना जखमी केले. ...
पावसाची मोठी ओढ व नंतर सततचा पाऊस, ढगाळी वातावरण व मजुरांचा अभाव यामुळे विदर्भात मूग, मटकी (मोट) या पिकांचे २५ टक्केही उत्पादन झाले नाही तर आता तुरीच्या पिकातही मोठी घट होण्याची शक्यता दिसत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडत आहे. ...
वर्धा जिल्ह्यात वर्धा, देवळी, हिंगणघाट, आर्वी असे चार विधानसभा मतदारसंघ आहेत. या मतदारसंघात एकूण ११ लाख ४९ हजार ७५८ मतदार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. जवळपास १ हजार ३१४ मतदान केंद्रे आहेत. निवडणुका सुरळीत आणि शांततेत पार पडाव्यात म्हणून यंत्रणा सज् ...
वरपक्षाकडील मंडळी विवाह सोहळ्याचा संपूर्ण खर्च करणार असून काही मदत उभारायची असल्याचे सांगितले. मोहित सहारे नामक तरुणाने नीता जानी यांच्याशी संपर्क करून त्यांच्यापुढे व्यथा मांडली. जानी यांनी शक्य होईल, तेवढी मदत करण्याचे आश्वासन दिले. लायन्स क्लब वर् ...
वर्धा विधानसभा क्षेत्रात भाजपच्या व सीपीएमच्या एकदा मतदारांनी बहुमताचा कौल देत मुंबई दरबारी प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठविले. विशेष म्हणजे, या मतदारसंघातून २००९ मध्ये अपक्ष म्हणून निवडून आलेल्या उमेदवाराने नंतर राकाँच्या घड्याळीची साथ धरली. त्यानंतर २ ...
वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. याच दरम्यान रसुलाबाद परिसरातील सुमारे १२, बाऱ्हा सोनेगाव या गावातील आठ, साटोडा गावातील आठ, टेंभरी परसोडी गावातील १३, पाचोड गावातील सात तर विरुळ गावातील सुमारे ८ घरांवरांचे नुकसान झाले आहे. ही सर्व घर जुन्या पद्धतीच्या ...
ग्रामपंचायतीच्या मालकीच्या कुठल्याही वस्तूची विक्री करताना ग्रामसभेत ठराव घेणे गरजेचे आहे. मात्र, सरपंच विशाल वसंत भांगे यांनी तसे न करता भंगार साहित्य विक्रीस काढले. साहित्य नेण्याकरिता गाडीही बोलावली. मी सरपंच असून काहीही करू शकतो, ग्रामपंचायतीचा म ...