तालुक्यातील बेलोरा शिवारात दुचाकी आणि एसटी बसची जोरदार धडक झाली. यात अंतोरा येथील रवींद्र मोहन कोदरकर (३६) याचा मृत्यू झाला. तर रवींद्रचे वडील मोहन कोदरकर गंभीर जखमी झाले. या घटनेची नोंद आष्टी पोलिसांनी घेतली आहे. अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसराती ...
प्राप्त माहितीनुसार, दीक्षा व विजेंद्र या दोघांचा सुमारे दोन महिन्यापूर्वी पे्रम विवाह झाला. शुक्रवारी सकाळी विजेंद्र हा नेहमी प्रमाणे खासगी उपहारगृहात कामावर गेला होता. तर दीक्षाचे सासू-सासरे हे जाम येथील आठवडी बाजारात साहित्य खरेदीसाठी गेले होते. द ...
वर्धा जिल्ह्यात सुमारे २ लाखांच्यावर शेळी आहेत. इतकेच नव्हे तर शेळीपालकांची संख्याही मोठी आहे. अनेक शेतकरी शेतीला पुरक व्यवसाय म्हणून शेळी पालनाचा व्यवसाय करतात. वर्धा जिल्ह्यात पाहिजे तशी मोठी बाजारपेठ नसल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील टेंभुर्णी तसेच अम ...
पेट्रोलपंपांवर होणारी ग्राहकांची लूट, भेसळ, अतिरिक्त इंधन साठा, कृत्रिम इंधन टंचाई आदी गोष्टींना आळा घालण्यासाठी लवकरच प्रत्येक पेट्रोलपंपावर वायरलेस प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. ...
देवळी तालुक्यातील सोनेगाव (बाई) येथे दोन नदींचा संगम असून ही नदी सिरसगाव (धनाड्य), सोनेगाव(बाई) व टाकळी (चनाजी) या तीन्ही गावातून वाहते. यावर्षी नदीला पूर गेल्याने वाळूसाठाही चांगला झाला आहे. याचाच फायदा उचलून मागील एक महिन्यांपासून वर्धा, देवळी, वाय ...
देशात दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत आहे. अतिवृष्टीमुळे शेतकरी उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आहे. बँकींग व्यवस्था खिळखिळी झाली आहे. दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याचा आव भाजप सरकारकडून केल्या जात असून ही कर्जमाफी फस ...
जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील पुलगांव भागातील जनतेला विविध कामासाठी सध्या नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तेथे शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने पुलगांव येथे अपर तहसील कार्यालय स्थापन करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. परंतु अद्याप ...
ऑक्टोंबर महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यातील आर्वी, आष्टी आणि कारंजा (घा.) परिसरात मुसळधार पाऊस झाला. याच पावसामुळे सोयाबीन, कपाशी, तूर तर संत्रा या फळ पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात संत्रा पिकावर बुरशी सदृष्य रोगाचा प् ...
दरवर्षी शेतकऱ्यांचा दिवाळीत १५ ते २० क्विंटल कापूस घरी येतो. परंतु यावर्षी मात्र शितदहीपलीकडे अद्याप कापसाचा वेचा सुरू झाला नाही. परतीच्या पाऊस, ढगाळ वातावरण, रोगराई याचा थेट परिणाम कापूस उत्पादनावर होणार आहे. आर्वी तालुक्यातील वाठोडा, वागदरा, शिरपूर ...
देवळी नजीकच्या अंदोरी वळणावरील परिसरात लहान मोठी पंधरा गावे असून यामध्ये आंजी, अंदोरी, गौळ, अडेगाव, वाटखेडा, गिरोली, राळेगाव आदी प्रमुख गावांचा समावेश आहे. तालुक्याचे ठिकाण म्हणून त्यांचा देवळीसोबत दररोजचा संपर्क असतो. परंतु देवळीच्या शिवारात प्रवेश ...