जिल्ह्यात जिल्हा परिषदेते ५२ गण असून भाजपाकडे बहूमत असल्याने भाजपाची एकहाती सत्ता आहे. जिल्हा परिषदेच्या ५२ सदस्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचे ३१, काँग्रेसचे १३, राष्ट्रवादी काँग्रेसचे २, बहुजन समाज पार्टीचे २ तसेच शिवसेना, आरपीआय, शेतकरी संघटना व अपक ...
वाळू व गौणखनिज चोरट्यांचे धाबे दणाणले आहे. वर्ध्याचे उपविभागीय अधिकारी बगळे यांच्या मार्गदर्शनात वर्धा येथील तहसीलदार प्रीती डुडुलकर यांनी मदनी (दिंदोडा) परिसरातून मुरुमांची अवैध वाहतूक करणारे चार ट्रक जप्त केले आहे. ...
गावात एखादा २०० कोटी खचून कारखाना उभा राहिल्यास आपल्याला आनंद होतो. परंतु, आपल्या अंगणातून गेलेल्या ३ हजार ६०० कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पातून आपली भूूमी सुजलाम्-सुफलाम् होऊन आर्थिक उन्नती होत असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची खंतही त्यांनी व्य ...
घरपोच स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर देण्याच्या नावाखाली २५ ते ३० रूपये भरलेल्या सिलेंडरच्या दरा व्यतिरिक्त ग्राहकांकडून जास्त वसुल केले जात आहे. त्याशिवाय ग्राहकांना घरपोच गॅस सिलिंडर कर्मचाऱ्यांकडून दिल्या जात नाही. भरलेले सिलिंडर घरापर्यंत नेण्यास या कर् ...
साहूर येथील राजेंद्र गावंडे यांची मौजा रुद्रापूरमध्ये सर्व्हे नं. ६३, ६४ मध्ये शेती आहे. यामध्ये त्यांनी ज्वारीला चांगला भाव मिळतो म्हणून यावर्षी ज्वारीची पेरणी केली. पीकही जोमाने वाढले. आता उत्पादन हाती येण्याची वेळ आली होती आणि निसर्गाच्या अस्मानी ...
तालुक्यातील मुरदगाव खोसे, फत्तेपूर दुरगुडा, इंझाळा, रत्नापूर व परिसरातील इतर गावांना जोडणारा हा रस्ता गेल्या सात वर्षांपासून दुर्लक्षित ठरला आहे. जागो जागी खड्डे पडल्याने या रस्त्यावर मोटर सायकल व वाहने चालविणे कठीण झाले आहे. नागरिकांचा वाढता दबाव लक ...
ज्या गरीब आणि गरजुंकडे शिधा पत्रिका आहे त्यांना शासनाच्यावतीने अल्प दरात धान्य दिले जाते. इतकेच नव्हे तर विविध शासकीय कामादरम्यान शिधा पत्रिकेचा वापर होत असल्याने नवीन शिधा पत्रिका तयार करून घेण्यासाठी अनेकजण तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात येतात. ...
घरकुलाच्या बांधकामासाठी शासन मोजके रुपये देते, त्यात त्यांना जास्त पैशाने रेती विकत घ्यावी लागत असल्याने बांधकाम खर्चात वाढ होत असल्याने लाभार्थी अडचणीत आले आहे. कवलेवाडा, घाटकुरोडा येथील रेतीघाटावरुन रेतीची ट्रकने वाहतूक होत असल्याने परिसरातील रस्ते ...
समाजाच्या प्रत्येक प्रश्नावर बांधवांनी एकजुटीने लढा उभारण्याची गरज असून, शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. याकरिता समाजातील तरुणांनी शिक्षणावर भर द्यावा त्यातून आपल्या कुटुंबाला समाजाला आणि देशाला पुढे न्यावे असे प्रतिपादन खासदार रामद ...