पशुप्रदर्शनामध्ये सहभागी झालेल्या जनावरांमधून उत्कृष्ट प्रतीच्या जनावरांची निवड करण्याकरिता डॉ. संजय अंदुरकर, डॉ. नितीन फुके, डॉ. मनोज पाटील, डॉ. काळे यांच्या चार सदस्यीय तज्ज्ञ निवड समितीची स्थापना करण्यात आली होती. जनावरांची विभागणी गवळाऊ वळू, गवळा ...
तक्रार प्राप्त होताच अवघ्या काही दिवसांत मोबाईलचा शोध लावल्या जात असल्याने नागरिकांचा विश्वास संपादित करण्यात पोलिसांचा हा विभाग अव्वल ठरू पाहत आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयात असलेल्या सायबर पोलीस ठाण्यात जबरी मोबाईल चोरी बाबत आठ गुन्हे दाखल करण्यात आल ...
वर्ध्याहून रेवदंडामार्गे मुंबई असा तब्बल साडेआठशे किलोमीटरचा प्रवास सायकलने करीत बहार नेचर फाउंडेशनच्या पक्षिमित्र सायकलस्वारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांना निवेदन दिले. ...
या रस्त्याच्या बांधकामाचा कं त्राट ठाणे येथील एस. कंस्ट्रक्शन नामक कंपनीने घेतला आहे. या कंपनीचे अभयकुमार सिंग यांनी शेतकरी शार्दुल वांदिले यांच्या मालिकेच्या शेत सर्व्हे क्रमांक-१२ मधील शेतातील मुरुमाच्या मोबदल्यात सुपीक माती देण्याचे आश्वासन दिले ह ...
जिल्हा परिषदेमध्ये भाजपाला बहूमत असल्याने नुकताच पार पडलेल्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपाच्या सरिता गाखरे या अध्यक्ष तर वैशाली येरावार उपाध्यक्ष म्हणून बहुमताने निवडून आल्या. त्यांना भाजपाचे ३१ तसेच मित्रपक्ष असलेल्या आरपीआय (आठवले गट ...
नागपूर मार्गावरील पवनार शिवारात वर्धा वाहतूक नियंत्रण शाखा आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाने नाकेबंदी करीत ४८ तासांत तब्बल ३३० दुचाकी चालकांवर वाहन चालविताना हेल्मेटचा वापर न केल्याचा ठपका ठेवत दंडात्मक कारवाई केली आहे. ...
छत्रपती शिवाजी चौकापासून गांधी चौकाकडे जाताना प्रश्न पडतो की, डावीकडून जावे की उजवीकडून. कारण रस्त्याच्या डाव्या बाजूला चौकातच रिक्षा, दुकानासमोर उभी असणारी वाहने यामुळे डाव्या बाजूला रस्ता असूनही रस्ता नसल्यासारखी स्थिती आहे. शिवाजी चौक ते गांधी चौक ...
टिळकांच्या नावाने ओळखल्या जाणाºया गोल भाजी बाजारात लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा अर्धाकृती पुतळा पालिकेच्या वतीने कित्येक वर्षांपूर्वी उभारण्यात आला आहे. या पुतळ्यालाच हल्ली घाण, कचऱ्याने विळखा घातलेला आहे. भाजी-फळ विक्रेत्यांकडून सडकी फळे आणि भाजीपाल ...
निलेश चौधरी (३५) व राजू नामक युवक दोघेही रा. कान्हापूर (लाल बंगला) असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे. बुट्टीबोरी-तुळजापूर महामार्गाचे सिमेंटीकरण व चौपदरीकरणाचे काम पुर्णत्वास गेल्याने या मार्गावरुन धावणाऱ्या वाहनांची गती चांगलीच वाढली आहे. गुरुवारी साय ...