कृषी विभागाने सोयाबीन उत्पादकांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी आहे. अपुरा पाऊस आणि प्रचंड उष्णतामानामुळे सध्या मर रोगाने डोके वर काढण्याचे शेतकरी सांगतात. इतकेच नव्हे तर अंकुरलेल्या रोपट्यांमध्ये बुरशिजन्य रोग, खोडकूज, मुळकूज आदींचेही लक्षणे दिसत आहेत ...
प्रमुख बाजारपेठेत स्वत: ग्राहक म्हणून जाऊन खत, बियाने याच्या किंमतीमागचे गणित जाणून घेतले. दुकान बदलले की भाव बदलतात हा अनुभव शेतकऱ्यांप्रमाणेच लोकमतच्या प्रतिनिधीला आला. एकाच कंपनीच्या बियाणे व खताच्या किंमतीत असलेली तफावत व्यवसायातील स्पर्धा असली त ...
रक्ताचा एक थेंब एखाद्या व्यक्तीला जीवदान देऊ शकते. इतकेच नव्हे तर सध्याच्या कोरोना संकटात नागरिकांनीही स्वत: पुढे येत रक्तदान करावे, असे आवाहन समाजातील सर्वच स्थरातून केले जात आहे. परिणामी, रक्ताच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व ओळखून लोकमत परिवार, माजी ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गत तीन महिन्यांपासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत. यंदा विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात आल्या नाहीत. आता नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असताना सर्वांकडून अधिक चिंता व्यक्त होत होती. त्यानुसार राज्य शासनाने जुलै महिन्यापासून शाळ ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर लॉकडाऊन घोषित झाले. त्यानंतर संपूर्ण व्यवहार थांबल्याने अनेकांना अडचणींचा सामना करावा लागला. ही अडचण ओळखून शासनाकडून प्रधानमंत्री गरीब कल्यण योजनेंतर्गत मोफत तांदूळ पुरवठा करण्यात येत होता. तर त्यानंतर राज् ...
पीडिता आपल्या पतीसह सावंगी (मेघे) येथे आली असता शेखर चंदनखेडे याने मुलाखतीच्या बहाण्याने सेलसुरा येथील फार्महाऊसवर नेले. पतीला बाहेर थांबवून फार्महाऊस आधीच असलेल्या पाच जणांसह सर्वांनी आळीपाळीने अत्याचार करुन कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दि ...
औरंगाबाद येथे एका कंपनीत काम करणारे २५ वर्षीय दोन युवक वर्ध्यात आल्याने त्यांना सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले होते. त्यांचे स्त्राव नमुने शुक्रवारी तपासणीकरिता पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल शनिवारी प्राप्त झाला असून ते दोन ...
काही खासगी शाळांचे कामकाज १५ तर शासकीय शाळांतील कामकाज २६ जूनपासून सुरू करण्यात आले. पालकांचे ग्रुप करून त्याद्वारे गृहपाठ देण्याचेच काम जिल्ह्यातील अनेक शाळांनी केले. विविध ठिकाणांहून अभ्यासाच्या लिंक या ग्रुपवर टाकून विद्यार्थ्यांना स्वंयअध्ययनाने ...
सोयाबीनची पेरणी मृग नक्षत्राच्या १४ तारखेपर्यंत झाली. त्यानंतर तालुक्यात १५ व १६ ला पाऊस आला; पण काही कंपन्यांचे बियाणे बोगस ठरले. ज्यांच्या शेतात पेरणी झाली; पण बियाणेच उगवले नाही अशा शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली. ...
कोरोनामुळे संपूर्ण जग जागीच थांबले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन घोषित केले. त्यामुळे मागील तीन महिन्यांपासून स्वयंपाकी व्यवसाय ठप्प आहे. लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यांत शासनाने नियमांमध्ये शिथीलता दिल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाल ...