सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुविज्ञान संस्था आणि जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने ऑगस्ट महिन्यात सुरूवातीला जिल्ह्यात सिरो सर्व्हे करण्यात आला होता. यावेळी २ हजार ४३७ व्यक्तींच्या रक्ताचे नमुने घेऊन त्याचे विश्लेशन सेवाग्राम येथील प्रयोगशाळेत करण्यात ...
अभियानांतर्गत शहर व गावपातळीवर आरोग्य कर्मचारी, आशा व स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी, स्थानिक लोकप्रतिनिधी असलेल्या पथकामार्फत गृहभेटी देऊन सर्वेक्षण करीत आहे. १५ सप्टेंबर पासून राबविण्यात येत असलेल्या अभियानादरम्यान आतापर्यंत जिल्ह्यातील ६०३ पथकामार्फ ...
महादेव विद्रोही यांची २ मार्च २०१४ ला सर्व सेवा संघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. सर्व सेवा संघाच्या स्थापनेपासून वर्ष २०१९ पर्यंत अध्यक्षपदाचा वाद विकोपाला जाऊन त्याची हा विषय बहूचर्चेचा विषय ठरला नाही. मात्र, महादेव विद्रोही यांना अध्यक्षपदावरू ...
जिल्ह्यात कोरोना थैमान घालत असताना गाय वर्गीय जनावरांवर ‘लम्पी स्कीन डिसीज’ हा विषाणू संसर्गाचे संकट ओढावल्याने आठही तालुक्यातील पशुपालकांच्या अडचणीत भर पडली. ही बाब पशुसंवर्धन विभागाच्या लक्षात येताच जिल्ह्यात विशेष लसीकरण मोहीम राबविण्याचे निश्चित ...
कोरोनामुळे शाळा बंद असल्यातरी शिक्षणाची आस असलेल्या मातेने घरातच आपल्या मुलाचे शिक्षण सुरू ठेवले आहे. हिंगणघाट तालुक्यातल्या लाडकी या गावातील प्रतिभा भास्कर बुरिले या महिलेने आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी कंबर कसली आहे. ...
नवीन कोविड बाधितांमध्ये वर्धा तालुक्यातील ४१ पुरुष तर ३० महिला, देवळी तालुक्यातील चार पुरुष तर तीन महिला, सेलू तालुक्यातील चार पुरुष तर तीन महिला, आर्वी तालुक्यातील चार पुरुष तर एक महिला, कारंजा तालुक्यातील दोन पुरुष तर तीन महिला, हिंगणघाट तालुक्याती ...
आलोडीतील सुखकर्तानगर येथील खुल्या जागेत मागील चार महिन्यांपासून पाणी साचले असून प्रचंड दुर्गंधी सुटलेली आहे. डासांचा प्रादुर्भावही वाढला आहे. साचलेल्या पाण्यामुळे साथीचे आजार बळावण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पाण्याची विल्हेवाट लावण्याकरिता ग्रामपंचा ...
येथील तालुका आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, आतापर्यंत एकूण ९ हजार ९०२ नागरिकांना विलगीकरणात ठेवण्यात आले होते. आर्वी तालुक्यात खरांगणा, रोहणा व जळगाव या तीन मोठ्या आरोग्य प्राथमिक केंद्राचा समावेश आहे. याचा कार्यभार तालुका आरोग्य अधिकारी सांभाळतात. त ...
सिव्हिल लाइन परिसर, नागपूर मार्गालगत बहुतांश उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची शासकीय निवासस्थाने आहेत. याच निवासस्थानात राज्याच्या इतर भागातून बदलून आलेले अधिकारी वास्तव्याला असतात. यातील बहुतांश निवासस्थाने आजघडीला मोडकळीस आलेली असल्याचे चित्र आहे. ...
भाजप सरकारच्या काळात महाराष्ट्र शासनाने मिसाबंदी व सत्याग्रहींसाठी सन्मान निधी सुरू केला होता. मात्र, महाविकास आघाडी शासनाने तो बंद केला आहे. शासनाच्या आदेशाविरुद्ध लोकतंत्र सेनानी संघाने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करून तो परत सुर ...