शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

नवीन रेल्वेलाईनमुळे वाहतुकीचा भार हलका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2019 6:00 AM

वर्धा ते बल्लारशाह तिसऱ्या मार्गाचे काम प्रगतिपथावर असून या प्रकल्पातील वर्धा ते सोनेगाव १३ किलोमीटरच्या तिसऱ्या नवीन रेल्वेलाईनचा लोकार्पण सोहळा बुधवारी आचार्य विनोबा भावे यांच्या जयंतीदिनी सेवाग्राम रेल्वेस्थानकावर आयोजित होता. यावेळी खासदार रामदास तडस यांनी रेल्वे मालगाडीला हिरवी झेंडी दाखवून नवीन रेल्वेलाईनवर मालगाडीला रवाना केले.

ठळक मुद्देरामदास तडस : वर्धा ते सोनेगावपर्यंतच्या तिसऱ्या लाईनचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : रेल्वेची वाढलेली वाहतूक लक्षात घेता भारत सरकारने २०१६ मध्ये वर्धा ते बल्लारशाह या तिसºया नवीन रेल्वेलाईनच्या कार्याला मंजुरी प्रदान केली. आज वर्धा-चितोडा-सोनेगाव या १३ किलोमीटर लांबीच्या कार्याचा लोकार्पण पार पडल्याने या मार्गावरील वाहतुकीवरचा ताण निश्चितच कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केला.वर्धा ते बल्लारशाह तिसऱ्या मार्गाचे काम प्रगतिपथावर असून या प्रकल्पातील वर्धा ते सोनेगाव १३ किलोमीटरच्या तिसऱ्या नवीन रेल्वेलाईनचा लोकार्पण सोहळा बुधवारी आचार्य विनोबा भावे यांच्या जयंतीदिनी सेवाग्राम रेल्वेस्थानकावर आयोजित होता. यावेळी खासदार रामदास तडस यांनी रेल्वे मालगाडीला हिरवी झेंडी दाखवून नवीन रेल्वेलाईनवर मालगाडीला रवाना केले. प्रवासी व उद्योजक मोठ्या प्रमाणावर नवीन रेल्वे प्रारंभ करण्याकरिता विनंती करतात. रेल्वेचा प्रवास अत्यंत कमी खर्चाचा, आरामदायी व सुरक्षित असल्याने प्रवाशांचा रेल्वेवर विश्वास आहे. वर्धा ते बल्लारशाह नवीन रेल्वेलाईनमुळे भविष्यात रेल्वे सुविधांचा विस्तार करणे सहज शक्य होईल. येणाऱ्या काळात वर्धा लोकसभा क्षेत्रातील सर्व रेल्वेस्थानक वायफाय सुविधेने जोडले जातील व आजच्या डिजिटल इंडिया युगामध्ये प्रवासीवर्गाला या सुविधेचा लाभ मिळेल, असेही खा. तडस म्हणाले. याच कार्यक्रमादरम्यान सेवाग्राम रेल्वेस्थानकावर मोफत वायफाय सुविधाही सुरू करण्यात आली. या कार्यक्रमाला माजी खासदार सुरेश वाघमारे, जलतज्ज्ञ माधव कोटस्थाने, मदनसिंग चावरे, मध्य रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक पाटील, प्रणव जोशी, मध्य रेल्वेचे मुख्य अभियंता कावरे, वाणिज्य निरीक्षक अजय पुनवटकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :railwayरेल्वेRamdas Tadasरामदास तडस