शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

परवानगी न घेताच उभारले मोबाईल टॉवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 05:00 IST

शासनाची कोणतीही परवानगी न घेता एका कंपनीचे मोबाईल टॉवर उभारले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी अर्शी मलीक आणि प्रशांत माहुरे यांनी केली आहे.

ठळक मुद्देनागरिकांचा आरोप। शासन-प्रशासनाच्या आदेशाला बगल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महादेवपुरा येथील शब्बीर अली अब्बास अली यांनी शासनाची कोणतीही परवानगी न घेता एका कंपनीचे मोबाईल टॉवर उभारले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी अर्शी मलीक आणि प्रशांत माहुरे यांनी केली आहे.मोबाईल टॉवर मधून निघणाऱ्या रेडीऐशनमुळे नागरिकांना गंभीर आजार जडण्याची भीती निर्माण झाली आहे. महादेवपुरा परिसरातील नागरिकांनी यापूर्वी न.प.चे मुख्याधिकारी यांना तक्रार दिली होती.त्यांनी हुसेन अली अब्बास अली, हमीद अली हातीम अली, शब्बीर अली अब्बास अली यांच्यावर गुन्हे दाखल करून टॉवरचे काम बंद पाडले होते. परंतु, त्यांनी कायद्याला न जुमानता मनमर्जीने विनापरवानगी पुन्हा २६ मे रोजी मोबाईल टॉवर उभारणीचे काम सुरू केले आहे. नागरिकांनी पुन्हा याची न.प. मुख्याधिकारी यांच्याकडे तक्रार केली असून हुसेन अली अब्बास अली, हमीद अली हातीम अली, शब्बीर अली अब्बास अली, नीलेश महानगडे, स्वप्नील काळमेघे यांच्यावर कारवाई करून टॉवरचे काम बंद करावे, अशी मागणी अर्शी मलीक, प्रशांत माहुरे यांनी केली.

 

टॅग्स :Mobileमोबाइल