शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

इमारत असूनही कृषी कार्यालय भाड्याच्या घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 05:00 IST

कार्यालय स्थानांतरित केले जाईल, असे वाटत असतानाच कुठले पाऊच उचलण्यात आले नाही. बसस्थानकालगत भाडेतत्त्वावरील खोलीतून कार्यालयाचे कामकाज चालविले जात आहे. कृषी विभागाने तीन मन्यिांपूर्वी ग्रामपंचायतीकडे नळजोडणीसाठी मागणीपत्र भरले. वीजपुरवठादेखील घेण्यात आला असून कार्यालयाची रंगरंगोटी करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे१२ वर्षांपासून शासनाच्या तिजोरीला झळ

लोकमत न्यूज नेटवर्कअल्लीपूर : येथे कित्येक वर्षांपासून कृषी विभागाच्या कार्यालयासाठी इमारत उभारण्यात आली आहे. मात्र, तेथे कार्यालय स्थानांतरित न करता भाडेतत्त्वावरील घरात चालविले जात आहे. त्यामुळे शासनाच्या तिजोरीलाच झळ पोहोचत आहे.कृषी कार्यालयासाठी यशवंत विद्यालयाजवळ इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. येथे कार्यालय स्थानांतरित केले जाईल, असे वाटत असतानाच कुठले पाऊच उचलण्यात आले नाही. बसस्थानकालगत भाडेतत्त्वावरील खोलीतून कार्यालयाचे कामकाज चालविले जात आहे. कृषी विभागाने तीन मन्यिांपूर्वी ग्रामपंचायतीकडे नळजोडणीसाठी मागणीपत्र भरले. वीजपुरवठादेखील घेण्यात आला असून कार्यालयाची रंगरंगोटी करण्यात आली आहे.परिसरादेखील स्वच्छ करण्यात आला असून कार्यालय अद्याप स्थानांतरित का करण्यात आले नाही, हा संशोधनाचा विषय ठरत आहे. यात दहा ते बारा वर्षांपासून शासनाच्या तिजोरीतून किरायाची रक्कम जात आहे. याकडे कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. कृषी अधिकारी एस. मेश्राम व सहायक पंकज चौधरी यांना विचारले असता त्यांनी कृषी कार्यालयाची दुरुस्ती झाली असून रंगरंगोटी झाली आहे. परिसराची स्वच्छता करण्यात आली असून लवकरच नव्या इमारतीत कार्यालय स्थानांतरित करण्यात येईल, असे सांगितले.

टॅग्स :agricultureशेती