पूर ओसरल्यानंतर पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून आतापर्यंत ३६३ गावांमधील ६८१ पाणी नमुने तपासण्यात आले असून, त्यांपैकी ८४ ठिकाणचे पाणी पिण्यासाठी अयोग्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. सात प्रयोगशाळांमध्ये हे पाण्याचे नमुने तप ...
देशात सर्व जिल्ह्याचे स्वच्छता विषयक गुणांकन ठरविण्यासाठी ‘़स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१९’ अंतर्गत १५ सप्टेंबर २०१९ पर्यंतच्या कालावधीत सर्व्हेक्षण होणार आहे. शाळा, अंगणवाडया, आरोग्य केंद्रे, मंदिरे, सार्वजनिक ठिकाणे, यात्रा स्थळे तसेच ग्रामपंचायत अं ...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नियुक्ती देण्याचा नियम असतानाही भरती प्रक्रीया थांबली आहे. याच प्रश्नावर ५ ते ८ मार्चपर्यंत बेमुदत आंदोलन करण्यात आले होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी भरती प्रक्रिया अंतिम टप्यात असल्याचे लेखी आश्वासन दिले होते. ...
जि.प.च्या सेस निधीतून मुलींना कराटे, तलवारबाजी यांसह रोजगाराभिमुख प्रशिक्षणासाठी निविदाची प्रक्रिया पूर्ण होऊनही ठेकेदाराला कार्यारंभ आदेश का दिला जात नाही, असा मुद्दा उपस्थित केला. ...