मुंबई महापालिकेच्या के पूर्व विभागातील वेरावली जलाशय-२ येथे गुरुवार व शुक्रवारी पार्ले-वर्सोवा वाहिनीवर चार व्हॉल्व्ह बदलण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. ...
दुधाळ जनावरांच्या आहारात पाणी फार महत्त्वाचे आहे. शरीराचे तापमान पाण्यामुळे स्थिर राहण्यास मदत होते. शरीरातील टाकाऊ व विषारी पदार्थ शरीराबाहेर मूत्राद्वारे किंवा घामाद्वारे टाकण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. ...
भोसा खिंडीतून कुकडीच्या येणाऱ्या ओव्हरफ्लोच्या पाण्यावर सीना धरण ओव्हरफ्लो झाले आहे. भोसा खिंड बोगदा झाल्यापासून प्रथमच सर्वाधिक कुकडीचे पाणी सीना धरणात आले आहे. ...
जायकवाडी धारणावर सौर ऊर्जा प्रकल्पा विरोधातील याचिका राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणा फेटाळली त्यामुळे आता सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. (Jayakawadi Solar Project) ...