शहरवासियांना नगर परिषदेच्या वतीने करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यासाठी ठराविक वेळापत्रक नसल्याने सात ते आठ दिवसानंतर सुटणाºया पाण्यासाठी नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते. ...
ग्रामीण पाणीटंचाई अंतर्गत नळ योजनेची विशेष दुरुस्ती आणि तात्पुरती पुरक नळ पाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत १३ गावांमध्ये पाणीपुरवठा सुरु असल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिली आहे. ...
औरंगाबाद तालुक्यातील जवळपास १०० गावांना शेंद्रा एमआयडीसीसाठीतील जलकुंभातून पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, ही जलवाहिनी फुटल्यामुळे दोन दिवसांपासून गावांचा पाणी पुरवठा बंद झाला आहे. ...
मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तन अभियानामध्ये तालुक्यातील कापशी या गावाची निवड करण्यात आली आहे. या अभियानात मागील दोन वर्षापासून गावात कामे चालू आहेत; परंतु, अद्यापही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला नाही. पिण्याच्या पाण्यासाठी कापशीकरांचे अतोनात हाल होत अस ...
मंगरूळपीर (वाशिम) : तालुक्यातील बहुतांश तलाव कोरडे पडण्याच्या मार्गावर असून विहिरी, हातपंप आणि कुपनलिका या जलस्त्रोतांची पातळीही खालावत चालल्याने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मंगरूळपीर तालुक्यावर भीषण पाणीटंचाई संकट घोंगावत आहे. ...
सध्या शहरावर पाणीटंचाईचे सावट असताना शहरातील सिध्दार्थनगर, डॉ. आंबेडकर नगर भागाला पाणीपुरवठा होणाऱ्या जलकुंभातून दररोज हजारो लिटर पाण्याची गळती होत आहे; परंतु, याकडे पालिकेचा पाणीपुरवठा विभाग लक्ष देण्यास तयार नसल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना कर ...
तालुक्यातील ६४ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींनी विहीर, बोअर अधिग्रहणाबरोबर टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी पंचायत समितीकडे ८८ प्रस्ताव दाखल केले आहेत. यामध्ये ७७ प्रस्ताव हे अधिग्रहणासाठी असून ११ प्रस्ताव टँकरसाठी आहे ...