लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे. Read More
"इतर देशांमध्ये बघा त्यांचे शेजारील देशांसोबत किती भांडण सुरू आहे आणि आपल्याकडे शांतता आहे. आपण आपले काम शांतपणे करू शकतात. या सर्वांचे श्रेय पंतप्रधान मोदी यांनाच जाते." ...
येत्या लोकसभा निवडणुकीत आपण व आपल्या कुटुंबाने मतदान करावे असे उपनगर जिल्हाधिकारी यांचे स्वाक्षरी असलेले पत्र त्यांना आणि त्यांचे पुत्र तुषार कपूर यांना दिले. ...