लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे. Read More
केंद्रीय निवडणूक आयोग आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीत गुंतले असून निवडणुकीसाठी निवडणूक आयोग सज्ज झालेलं आहे. कोणत्याही निवडणुकीत महत्त्वाचं असतं ती म्हणजे मतदान केल्यानंतर मतदाताच्या बोटावरची निळी शाई ...
राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील ३२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक तसेच ६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या रिक्त जागांसाठी २४ मार्च रोजी नियोजित मतदान प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. ...
पूर्वी पोस्टाने मतपत्रिका मतदाराला पाठविणे आणि मतदाराने पुन्हा मत मोजणीपूर्वी पोस्टाने पोहच करणे यात वेळ जात होता.त्यामुळे अनेकांना आपला मतदानाचा हक्क बजावता येत नव्हता. मात्र, ...
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ३१ मार्च रोजी जिल्ह्यातील मतदार यादी जाहीर केली. त्यानंतरही शनिवारी व रविवारी विशेष मतदार नोंदणी मोहिम राबविण्यात आली. ...