लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे. Read More
Maharashtra Election 2019:वाकलेली कंबर, थरथरणारे हात आणि क्षीण नजरेने मतदान केंद्रावर सकाळीच हजेरी लावणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह तरुणांनाही लाजवेल, असा होता. ...
Maharashtra Election 2019: मतदान वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाने प्रयत्न करूनही मतदानाचा टक्का वाढला नाही, उलट २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत हा टक्का घसरला आहे. ...