लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे. Read More
Maharashtra Election 2019: भिवंडीतील पूर्व, पश्चिम आणि ग्रामीण या तीनही विधानसभा मतदारसंघांत दुपारनंतर मतदार बाहेर पडले. सायंकाळी ६ वा.पर्यंत चार लाख मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. ...
Maharashtra Election 2019: उमेदवाराचा प्रचार-प्रसार व शेवटचे मतदान होईपर्यंत उमेदवारांसह कार्यकर्त्यांमध्ये सुरू असलेल्या धाकधुकीने चांदिवली, घाटकोपर पश्चिम व विलेपार्ले विधानसभा गाजली. निमित्त होते ते; सोमवारी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीचे. ...
Maharashtra Assembly Election 2019 मतदान हे पवित्र कर्तव्य तर आहेच, परंतु लोकशाही बळकट करण्यासाठी महत्त्वाचे माध्यम आहे. याचाच विचार करून सध्या पॅरिसमध्ये स्थायिक असलेल्या डॉ. श्रृती कपाडिया या नााशिकमध्ये आल्या आणि त्यांनी सोमवारी (दि.२१) नाशिक पश्च ...
Maharashtra Assembly Election 2019 शहरात विधानसभा निवडणूक मतदानप्रक्रिया सोमवारी (दि.२१) सर्वत्र शांततेत पार पडली. मतदान प्रकियेत कु ठल्याही प्रकारचा अडथळा येऊ नये आणि कायदा सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी चोख नियोजन पोलीस आयुक्तालयाकडून करण्यात आले हो ...