लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे. Read More
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची धामधूम संपली असली तरी आता निवडणूक आयोगाने मतदार पडताळणी कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार बीएलओ घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी करत आहेत. विशेष म्हणजे आयोगाने सुरू केलेल्या व्होटर हेल्प लाईन किंवा संकेतस्थळावरूनही स्वत ...
जिल्हा परिषदेच्या रिक्त झालेल्या खेडगाव आणि गोवर्धन गटाच्या पोटनिवडणुकीत मतदारांचा निरुत्साह दिसून आला. खेडगाव गटासाठी ४५, तर गोवर्धन गटात केवळ ४३ टक्के इतके मतदान झाले. ...
जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार पदवीधर मतदार संघाच्या सदस्य नोंदणीसाठी १ नोव्हेंबर २०१६ पूर्वी पदवीधर झालेल्या सर्व शिक्षकांची नोंदणी करण्याची मोहीम शिक्षण विभागाने हाती घेतली आहे. यासाठी शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे यांनी जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणा ...
नाशिक : महापालिकेच्या दोन प्रभागांतील रिक्त जागांसाठी अखेरीस मतदारयादीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार १५ नोव्हेंबर रोजी मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आहे, तर अंतिम मतदारयादी १६ डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. ...