गेल्या दहा वर्षापासून कोल्हापूरात मोठ्या प्रमाणात साजरा होणारा रानभाज्यांचा महोत्सव यंदा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे घरोघरीच साजरा होणार आहे. जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून राज्य शासनाच्या कृषी विभागाने राज्यात सर्वत्र ९ आॅगस्ट हा दिवस रा ...
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नागपूर व प्रकल्प संचालक आत्मा नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रानभाज्या महोत्सव शासकीय वसाहत रविनगर येथील खुल्या मैदानात रविवार ९ ऑगस्टला सकाळी ११ वाजता आयोजित केला आहे. ...
महाराष्ट्रात अनेक प्रकारच्या रानभाज्या वर्षानुवर्षेपासून लोकांच्या आहाराचा भाग राहिल्या आहेत; मात्र आरोग्यदायी असूनही दुर्लक्षामुळे त्या नामशेष होत आहेत. ...
फरी हे देसाईगंज तालुक्यातील मोजक्याच लोकवस्तीचे गाव आहे. येथील काही अल्पभूधारक शेतकरी गेल्या तीन-चार वर्षापासून भर पावसातही विविध प्रकारच्या भाजीपाल्याचे पीक घेत आहेत. पावसाच्या अतिरिक्त पाण्याचा भाजीपाला पिकाच्या उत्पादनाला अरथळा होऊ नये, यासाठी हिर ...