मुंबईतील भाजीपाला मार्केटमध्ये सप्टेंबरमध्ये प्रतिदिन ५०० ते ६०० पेक्षा जास्त वाहनांमधून कृषी माल विक्रीसाठी येत होता. सद्य:स्थितीमध्ये ४०० ते ४५० वाहनांचीच आवक होत आहे. ...
कांद्यापाठोपाठ फळभाज्या, पालेभाज्यांच्या दरांत वाढ झाली आहे. एकीकडे कांद्याच्या दराने सर्वसामान्यांच्या डोळ्यांत अश्रू आणले, दुसरीकडे भाज्यांनी तोंडचे पाणी पळवले आहे. ...
एप्रिल महिन्यापासून गेले ४ महिने घाऊक किमतीवर आधारित चलनवाढीचा दर हा उणे राहिला होता. आॅगस्ट महिन्यात मात्र त्यामध्ये ०.१६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ...
येथील जुन्या राष्ट्रीय महामार्गालगत बंडू बारापात्रे यांनी शेतकऱ्यांच्या मदतीने बीटीबी सब्जीमंडी उभारली. शेतकऱ्यांचा मालाला योग्य दाम देवून शेतकऱ्यांना वैभव मिळून देण्याचा प्रयत्न सुरु केला. जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भात या सब्जीमंडीची ख्याती पसरली आहे ...
‘लोकल सर्कल’ या आॅनलाइन सर्वेक्षण करणाऱ्या संस्थेने देशातील २१६ जिल्ह्यांतील जवळपास १५ हजार लोकांशी संपर्क साधून अहवाल तयार केला आहे. त्यातून ही माहिती हाती आली. ...
शेतकऱ्यांनी वांगी, मिरची, भेंडी व टमाटरचे पीक लावले होते. झाडांची वाढही चांगली झाली होती. परंतु वैनगंगेला महापूर आल्याने संपूर्ण भाजीपाला पीक पाण्याखाली आले. त्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र मदत मिळणार नसल्याने शेतकऱ्यांनी नांगरटी केली. भाजी ...