नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
राज्य शासनाने १२ हजार जागांसाठी शिक्षक भरती प्रक्रिया सुरू केली. मात्र मागील सहा महिन्यांपासून पसंती क्रमांक देण्यासाठी शिक्षण विभागांकडून वेगवेगळ्या तारखा दिल्या जात आहेत. यामुळे पात्रताधारक उमेदवार त्रस्त झाले असून शिक्षक भरती होणार की केवळ फार्स ठ ...
विभागातील सुमारे सातशेहून अधिक शिक्षकांना शालार्थ आयडीची प्रतीक्षा असून, शालार्थ आयडी रखडल्यामुळे संबंधित शिक्षक जवळपास दोन वर्षांपासून वेतनापासून वंचित आहे. शालार्थ आयडी देण्याचा अधिकार आता विभागीय स्तरावर शिक्षण उपसंचालकांना देण्यात आले आहे. ...
औरंगाबाद : शिक्षक भरतीसाठीची माहिती ‘पवित्र पोर्टल’वर ‘अपलोड’ करण्याची मुदत संपल्यानंतर (कट आॅफ डेटनंतर) याचिकाकर्त्यांनी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) ... ...
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शिक्षकांचे वेतन १० तारखेपूर्वी अदा करण्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला असतानाही परभणी तालुक्यातील शिक्षकांचे वेतन करण्यात आले नसल्याने शिक्षकांत नाराजी व्यक्त केली जात आहे. ...
सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असून त्यासाठी शिक्षक, शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत़ यातील अनेकजण निवडणुकीच्या कामातून आपली सुटका कशी होईल यासाठी प्रयत्न करीत आहेत. ...
चाचणीत मिळालेल्या गुणांच्या आधारे पवित्र पोर्टलमार्फत शिक्षकांच्या सर्व जागांची भरती करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता.मात्र, खासगी संस्थाचालकांनी याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली. ...