जिल्ह्यासह राज्यातील सर्व उच्च माध्यमिक शाळांचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे विविध सेवाविषयक प्रश्न मार्गी लावून शाळांच्या समस्या सोडविण्यात याव्या, अशी मागणी विज्युक्टा व महासंघाच्या वतीने जिल्हा प्रशासनामार्फत शासनाकडे करण्यात आली आहे. ...
अनुकंपा तत्त्वावर शिक्षकांची भरती करण्याचे राज्य शासनाचे आदेश असतानाही येथील जिल्हा परिषदेत अनुकंपा तत्त्वावरील शिक्षकांची भरती होत नसल्याने उमेदवारांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. ...
राज्यात दरवर्षी दोन ते तीन टक्के याप्रमाणे १५ ते १६ हजार शिक्षक निवृत्त होत असून, २०१२ पासून आतापर्यंत राज्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या सव्वा लाखावर पोहोचली असून, शासनाच्या शिक्षकभरती पोर्टलवर मात्र केवळ १२ हजार शिक्षकांच्या जागा रिक्त असल् ...
शालेय पोषण आहाराचे वाटप शिक्षकांकडे न देता स्वतंत्र यंत्रणा उभारावी, अशी मागणी अमरावती विभागीय शिक्षक संघाचे अध्यक्ष किरणराव सरनाईक यांनी शिक्षणाधिकारी अकोला यांच्याकडे निवदेनाद्वारे केली. ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत पाचही जिल्ह्यांतील ४८३ पैकी १५३ महाविद्यालयांतील तासिका तत्त्वावरील (सीएचबी) प्राध्यापकांना वर्षभरापासून मानधन मिळाले नाही. ...