१५ जूनपासून राज्यातील पहिली ते नववी आणि अकरावीच्या ५० टक्के शिक्षकांनी आणि दहावी - बारावीच्या १०० टक्के शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहण्याचे निर्देश याआधी शिक्षण विभागाने दिले हाेते ...
गोंदिया जिल्ह्यात विद्यार्थ्यांना शाळेत न बोलविता शिक्षकच आता विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत पोहोचून त्यांचा नियमित गृहपाठ घेणार आहेत. जि.प.शिक्षण विभागाने यासाठी ‘चला करुया अभ्यास’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. ...