मे महिन्याचं कडक रखरखतं ऊन, अधिग्रहित जमीनींमध्ये झालेली फसवणुक, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये ठासून भरलेला अंसंतोष आणि सत्ताधार्यांचा दबाव झूगारुन आलेल्या बळीराजाच्या साक्षीनं पुन्हा "धर्मा पाटील होऊ देणार नाही" हा निर्धार व्यक्त करत खासदार राजू शेट्टी य ...
बारामती-इंदापूर राज्य महामार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी रस्त्यावर दूध ओतून शासनाच्या शेतीविषयक धोरणाचा निषेध करण्यात आला. ...
विविध विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाषण करीत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रसिका ढगे यांच्यासह अन्य एका महिलेने शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरून गोंधळ घातला. ...
देशातील पहिल्या शेतकरी अात्महत्येला 32 वर्षे पुर्ण झाली. त्यानिमित्ताने अात्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना अभिवादन करण्यासाठी तसेच अात्महत्या करु नका, व्यवस्थेविरुद्ध लढा हा संदेश देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अन्नत्याग अांदाेलन करण्यात ...
खामगाव: गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकर्यांच्या नुकसानाची भरपाई म्हणून सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी असून, आम्हाला ती मान्य नाही. गहू, हरभरा, कांदा उत्पादक शेतकर्यांना हेक्टरी किमान ५0 हजार रुपये, तर फळबागांना हेक्टरी १ लाख रुपये आर्थिक मदत द्य ...
बुलडाणा : पोलिस भरतीची १२ हजार पदे भरण्याचे आश्वासन पूर्ण करावे, प्रत्येक जिल्ह्यात किमान २00 पदे भरावी, पोलिस शिपायांची रिक्त पदे भरावी आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुर ...
चिखली : भाजपा सरकारने शेतकर्यांना अक्षरश: वार्यावर सोडले असून, या घोषणाबाज सरकारच्या विरोधात शेतकर्यांना मोठी लढाई लढावी लागणार आहे. त्यासाठी लवकरच देशभरातील विविध संघटना एकत्न येऊन दिल्ली येथे शेतकर्यांचे मोठे आंदोलन उभे केल्या जात असून, या आंद ...