सातारा : येथील पोवई नाक्यावरील भाजी मंडईत शेतकऱ्यांच्या जागेवर दुसऱ्याच व्यक्ती बसत असल्याने कारवाईच्या मागणीसाठी गेल्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ... ...
साखर कारखान्यांनी ऊस गळीतास नेल्यापासून १४ दिवसांत शेतकऱ्यांन पैसे दिले पाहिजेत. पण, कारखान्यांचे गळीत हंगाम संपले तरीही शेतकऱ्यांना गेल्या दीड महिन्यापासून पैसेच दिले नाहीत. ...