ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
सीआरपीएफ १९२ बटालियनच्या जवानांना जलसंरक्षणाची शपथ देण्यात आली. तसेच कॅम्प परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले. यावेळी सीआरपीएफ बटालियनचे कमांडंट जिजाऊ सिंह, द्वितीय कमान अधिकारी दीपककुमार साहू, उपकमांडंट संध्या राणी, वेदपाल सिंह, चिकित्सा अधिकारी डॉ.रव ...
घरापासून कोसो दूर असणाऱ्या सीमेवरील सैनिकांना रक्षाबंधनाला आपल्या बहिणीची आठवण येतेच. या भावनिक प्रसंगाला मायेची सोबत करण्यासाठी बोपेगाव आश्रम शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी सीमेवरील आपल्या या भावंडांसाठी रक्षाबंधनानिमित्त राख्या पाठवून त्यांच्या ...
जळगाव नेऊर येथील भूमिपुत्र पांडुरंग सोनवणे सतरा वर्षांची सेवा करून भारतीय लष्करातून सेवानिवृत्त झाले, त्यानिमित्त जळगाव नेऊर ग्रामपंचायत व पैठणी उत्पादक विक्र ेते, मित्रपरिवार व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. ...
भारतीयांच्या मनात सीमेवर लढणाऱ्या सैनिकांविषयी कायमच आदराची भावना राहिलेली नाही. 'ए मेरे वतन के लोगो' ऐकल्यावर आजही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. मात्र याच्या अगदी उलट अनुभव पुण्यातील राजश्री थोरात या महिलेला आला आहे. ...