“पाकिस्तानमधील दहशतवादी पायाभूत सुविधा उद्ध्वस्त करण्याच्या उद्देशाने भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर सुरू केले होते. आम्ही कधीही त्यांच्या नागरिकांना लक्ष्य केले नाही. मात्र, पाकिस्तानने केवळ भारतातील नागरी भागांनाच लक्ष्य केले नाही, तर मंदिरे, गुरुद् ...
कोल्हापूर : युद्धजन्य परिस्थितीमुळे सुटीवर आलेल्या जवानाला अचानक सीमेवर बोलावणे आल्यामुळे त्याला तातडीने कर्तव्यावर परतावे लागले. मात्र, या कालावधीत ... ...
The immortal love story of SherShah Captain Batra and Dimple Cheema : शेरशाहची ही प्रेमकथा ऐकल्यावर डोळ्यात पाणी येतं. आपले प्रेम पुन्हा घरी येणार नाही ही भावनाच किती भयंकर. ...
पाकिस्तानने भारताला लागून असलेल्या सीमेवर सैनिकांची संख्या वाढवली आहे. महत्वाचे म्हणजे, पाकिस्तानने आपल्या सैनिकांना बंकरमधूनच लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. ...
तब्बल आठवेळा यशाने हुलकावणी दिली.मात्र,खचून न जाता नवव्या प्रयत्नात यशश्री खेचून आणली.सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असूनही घरच्यांनी दिलेले प्रोत्साहन, स्वातीताईंचे मार्गदर्शन आणि शिक्षक व मित्रमंडळींच्या सहकार्यामुळेच हे यश मिळाले,असे त्यांने ...
सातारा हा 'सैनिकांचा जिल्हा' म्हणून ओळखला जातो. अनेक तरुण सैन्यात भरती होऊन देशसेवा बजावतात. तेथून निवृत्त झाल्यानंतर पुणे, मुंबईत फ्लॅट घेऊन स्थायिक होतात पण वाई तालुक्यातील खानापूर येथील माजी सैनिक संतोष जाधव याला अपवाद ठरले. ...
जामनगर हवाई दलाच्या तळाजवळ बुधवारी रात्री झालेल्या विमान अपघातात सिद्धार्थ यादव यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ यादवचे नुकतेच लग्न झाले होते आणि या वर्षी नोव्हेंबर महिन्यात त्याचे लग्न होणार होते. ...