जालना येथे कार्यरत असलेल्या मराठवाडा शेती सहाय्य मंडळाच्यावतीने गेल्या दशकात जिल्ह्यातील बहुतांश गावात पाणलोटाची कामे करण्यात आल्याने ती गावे पाणीदार झाली आहे. ...
तालुक्यातील सरसम येथील मातंग समाजाच्या दोन्हींकडील कुटंबांचा विवाहसोहळा वेगळ्या अर्थाने चर्चेत आला आहे़ लग्नात आप्तेष्ट आणि नातेवाईकांना अहेर व वस्तू भेट देण्याऐवजी महापुरुषांची पुस्तके देऊन समाजात आगळावेगळा उपक्रम राबविला आहे़ या उपक्रमाचे परिसरात क ...
दुष्काळामुळे शासनाच्या वतीने सुरु केलेल्या छावण्यांमध्ये पशुधनाला आश्रय मिळाला. काही छावण्या नियम धाब्यावर बसवत असल्याने चर्चेत आल्या. एकीकडे प्रशासनाकडून कारवाया सुरु असताना उत्तम व्यवस्थापन केल्याबद्दल उमरद खालसा येथे शेतकऱ्यांनी छावणी चालकांचा सत् ...
आपल्या वाहन चालकाने रोजे न पकडल्याने चालकाचे रोजे हिंदू अधिकारी ठेवत आहे.धर्मापलीकडच्या माणुसकीचे दर्शन बुलडाण्यातील जिल्हा उपवनसंरक्षण अधिकारी संजय माळी यांनी या माध्यमातून घडविले आहे. ...