इमानदारीने, प्रामाणिकपणाने बोलण्याची आणि लिहिण्याची प्रक्रिया घडली तरच समाजाचे मानसिक परिवर्तन होईल, असे प्रतिपादन प्रसिध्द हिंदी साहित्यिक आणि ज्येष्ठ समीक्षक डॉ.सूर्यनारायण रणसुभे यांनी शनिवारी येथे आयोजित ‘अग्निपुष्प’ कादंबरीच्या हिंदी आवृत्तीच्या ...
एका ७४ वर्षीय वृद्धेचा श्री क्षेत्र ओंकारेश्वर महादेव मंदिरासमोर असलेल्या भोकर नदीपात्रातील डोहात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी साडेनऊला उघडकीस आली. ...
नवसाला पावणारा गणपती म्हणून हिंगोली शहरातील श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीची ओळख सर्वदूर आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी लाखो भाविक नवसाचा मोदक व दर्शन घेण्यासाठी येतात. यंदा अनंत चतुर्दशीच्या दोन दिवसांपूर्वीच भाविकांची मोठी गर्दी होत आहे. ...
मागील ७० वर्षात धर्मनिरपेक्षता आणि सांप्रदायिकता या दोन शब्दांचा उपयोग लोकशाहीमध्ये राजकारण्यांनी हवा तेव्हा आणि हवा तसा गरजेप्रमाणे केला, असा आरोप डॉ. कुमार विश्वास यांनी केला. ...