कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्यासह देशभरात संचारबंदी आहे. सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले असून जिल्ह्याच्या सीमाही बंद आहेत. अशा परिस्थितीत लोकांच्या हाताला काम नाही तसेच त्यांना दुसरीकडे कामालाही जाता येत नाही. अशा स्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह कस ...
लाहेरीजवळील बेंगरी गावातील राजू चूक्कु पुंगाटी हा बालक उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेताना मलेरियाने मरण पावला. सदर आदिवासी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताचीच, त्यात संचारबंदी व लॉकडाऊनमुळे कुटुंबियांजवळ मृत बालकाला गावी घेऊन कसे जायचे असा यक्षप्रश्न नि ...
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीने जिल्हा प्रशासनाला विनंती करून एका निवारात असलेल्या बाहेरगावच्या कष्टकरी बांधवांना जेवण वितरणाच्या जबबादारी घेतली. आता जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या कमी झाल्याने प्रत्यक्ष जेवण देण्याचे नियाजन सध्या शक्य नाही. म ...
सध्या सर्वत्र कोरोनाचा कहर आहे. ‘लॉकडाऊन’मुळे सर्वांना घरात राहण्याची सक्ती आहे. संचारबंदीमुळे गावातील सर्व हालचालींवर बंदी आली. जिवघेण्या कोरोनापासून गावकऱ्यांचे रक्षण व्हावे यासाठी ग्रामपंचायतच्यावतीने खबरदारी घेऊन वेळोवेळी नागरिकांना आवश्यक त्या स ...
कोरोना विषाणू संसर्ग रोखण्याच्या उपयोजना अंतर्गत प्रशासनाने स्थापन केलेल्या नांदूरशिंगोटे येथील जिल्हा चेक पोस्टवर कार्यरत असणा-या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी स्टेट बँक आॅफ इंडियाच्या सिन्नर शाखेच्या वतीने मास्क, सॅनिटायझर, स्प्रे पंप व विटामिन सीच्या ...
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून सीईओंनी जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाचे वसतिगृह व मोठ्या शाळा अधिग्रहीत करण्याचे आदेश तहसीलदार, बीडीओ व मुख्याधिकाºयांना दिले आहेत. तेथे धान्य, पाणी, भोजनाची सुविधा पुरविण्याकरिता तालुकास्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेख ...
फुकटनगर मधील एका दिव्यांग महिलेकडे जेव्हा जीवनावश्यक वस्तुंची किट पोहचविण्यात आली, तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू तरंगत होते, ‘तुम्ही देवासारखे आले’ अशी तिची प्रतिक्रिया होती. मदत घेणारा अडचणीत आहे, कोरोनाने निर्माण केलेल्या परिस्थितीतीशी तो लढत आहे, अश ...