येत्या काही दिवसात मिठाचा तुटवडा निर्माण होणार असल्याची अफवा देवरी तालुक्यात फसरली. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांनी गुरूवारी (दि.१४) देवरी येथील किराणा दुकानांमध्ये मिठाची खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. ...
गडचिरोली जिल्ह्यात मिठाचा तुटवडा निर्माण झाला असल्याची अफवा आठ दिवसांपूर्वी पसरली. त्यानंतर प्रत्येक गावापासून शहरापर्यंत नागरिकांनी दुकानांमध्ये धाव घेऊन मिठाची खरेदी करण्यास सुरूवात केली. प्रत्येकजण केवळ मिठाचे पुडे खरेदी न करता संपूर्ण बॅग खरेदी क ...
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी मूल नगरपरिषदतर्फे जनजागृती करुन विविध उपक्रम राबविले जात आहे. त्यामुळे नागरिकांत कोरोना विषाणूचा सामना करण्याविषयी परिपूर्ण कल्पना आत्मसात करण्यात आल्याने सर्वत्र शासनाचे दिशा निर्देश काटेकोरपणे पाळले जात आहे. ...
कोरोनाला हरविण्यासाठी शासन, प्रशासनासह नागरिकांनीही कंबर कसली आहे. गेल्या ५० दिवसांपासून हा लढा सुरु आहे. या लढ्यात तालुक्यातील सर्व प्रमुख समस्या दुर्लक्षित ठरल्या आहे. तालुक्याच्या माळपठार परिसरातील ४० गावांमध्ये पाणी टंचाईसुद्घा दुर्लक्षित आहे. या ...
कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. या दृष्टीने प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच प्रत्येकाने रोग प्रतिकार क्षमता वाढविणे देखील गरजेचे आहे. लोकशाहीच्या चवथ्या स्तंभाचे प्रतिनिधी असलेले प्रसारमाध्यम प्रतिनिधी हे व ...
कोरोनामुळे ओढवलेली बिकट परिस्थिती आणि सुमारे पावणेदोन महिने एकत्र घालविल्यानंतर अनेक वर्षांपासून कौटुंबिक नात्यांमधील दुराव्याची भिंत जमीनदोस्त झाल्याची उदाहरणे समोर येत आहेत. या नात्यांमधील कटुतेच्या तीव्रतेत घट झाल्याचे सकारात्मक चित्र आहे. ...
नवी मुंबई हे कॉस्मोपॉलिटीन शहर आहे. नोकरी-व्यवसायासाठी हे शहर सोयीचे असल्याने येथे विविध प्रांतातील लोक वास्तव्यास आहेत. भाषा, प्रांत वेगवेगळे असले तरी सर्वांची कुटुंब रचना सारखीच आहे. ...
टाळेबंदीचा ठाणे जिल्हयासह राज्यातील लाखो सलून व्यावसायिकांना फटका बसला आहे. अनेकांवर त्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे या व्यावसायिकांना सोशल डिस्टसिंग तसेच स्वच्छतेचे नियम पाळून आपला व्यवसाय सुरु करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी ठाण् ...