शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
Uddhav Thackeray Nashik Nirdhar Shibir: राजभवनासारखी दुसरी जागा मुंबईत कुठे राहिलेली नाही. राज्यपालांना कुठेतरी शिफ्ट करा. राजभवनच्या जागी छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्ज्वल्य इतिहास सांगणारे मोठे स्मारक तिथे उभे करा, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली. ...
'खैरे हे शिवसेनेचे शंकराचार्य आहेत,' अशा शब्दात राऊतांनी खैरेंचे कौतुक केले. याच वेळी, त्यांनी 'आपण कडवट शिवसैनिक कसे झालात?' असा प्रश्नही खैरेंना विचारला. यावर खैरे यांनीही बऱ्याच आठवणींना उजाळा दिला. ...