ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
राजस्थानच्या जयपूरमध्ये इयत्ता 1 ली ते 5 वी पर्यंतचे वर्ग भरविण्यात आली आहे. कोविड नियमावलींचे पालन करण्याच्या सूचना देत येथील शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. ...
शासकीय शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांसाठी शासनाकडून विविध याेजना राबविल्या जातात. यासाठी बॅंक खाते असणे आवश्यक आहे. त्यामुळे पहिल्या वर्गातच अनेक पालक आपल्या पाल्याचे शासकीय बॅंकेत खाते उघडतात. ...
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने ज्ञानाची दारे उघडण्याचा प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी होणार दिला असून, आता शाळांमध्ये विद्यार्थी ऑफलाईन शिक्षण घेतील, असा निर्णय झाला आहे. मात्र, कोरोना नियम ...
शाळा सुरु होणे आणि मोठ्या कालावधीनंतर शाळेत जाणे हा मुलांसाठी आनंदाचा क्षण असला तरी मानसिक संतुलनाचा सर्वांत अवघड, पण अत्यंत महत्त्वाचा प्रयोग असणार असल्याचे मत बालरोगतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. ...