एनआरसी व सीएए कायदा संविधान विरोधी असल्याचा आरोप करत या कायद्याला विरोध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे शुक्रवारी बंद पुकारण्यात आला. या बंदला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ...
शिंगणापुरातील अतिक्रमणामुळे मोकळी जागा कोठेही राहणार नाही. यामुळे ठिकठिकाणी गर्दी, गोंगाटात वाढ होणार आहे. भविष्यात ही परिस्थिती भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने घातक आहे. याकडे सर्वांचे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे. ...
केंद्र शासनामार्फत सुरू असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०२० या मोहिमेमध्ये रहिमतपूर नगरपरिषद ताकदीने उतरली आहे. मोहिमेसाठी आवश्यक असलेल्या निकषांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यावर पालिकेने भर दिला आहे. त्याचा परिपाक म्हणून तिमाहीच्या दोन फेºयांमध्ये पालिके ...
राज्यात खेडी स्वच्छ आणि सुंदर झाल्यानंतर नगरपालिकांच्या स्वच्छतेची मोहीम उघडण्यात आली. काही नगरपालिकांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेतला. तर काहींनी केवळ सहभाग म्हणून नाव नोंदविण्याऐवजी प्रत्यक्षात काम करण्याचे नियोजन केले. प्रथम, द्वितीय असे क्रमांक ...
खवले मांजर तस्करी प्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग व सावंतवाडी वनविभागाच्या पथकाने मंगळवार १४ जानेवारी रोजी सायंकाळी माडखोल-सावली धाबा परिसरात केली होती. यात पाच संशयितांना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले होते. यातील चौघांना न्यायालयात हजर करून वनकोठ ...
महाराष्ट्रातील नगदी पीक आणि हमखास उत्पादन देणारे पीक म्हणून ‘ऊस’ या पिकाकडे पाहिले जाते. साताऱ्यात नीरा, कृष्णा, वेण्णा, उरमोडी, कोयना आदी नदी व त्यांवर उभारलेल्या धरणांमुळे उपसा जलसिंचन योजनांच्या माध्यमातून हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले. त्यात ...
थॅलेसेमियावर कायमस्वरूपी उपचार नाही; पण तरीही अनेकजण अंधश्रद्धा म्हणून चटके देऊन हा आजार बरा होतो, असा समज करून आहेत. परिणामी बालकांचे शारीरिक हाल होतात, त्यातून बरं वाटण्याचा उपायच शिल्लक राहत नाही. या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी सातारा जिल्ह्यात ...