जिल्ह्यातील १६१ वाळू घाट लिलावामध्ये ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आणि भूजल सर्व्हेक्षण विभागाच्या वतीने या घाटांचे सर्व्हेक्षण केले जात आहे. या सर्व्हेक्षणाच्या अहवालानंतर प्रत्यक्षात लिलावाच्या प्रक्रियेसाठी या वाळू घाटांची मान्यता घेतली जाणार ...
तुमसर तालुक्यात १३ रेती घाटांची शासन दप्तरी नोंद आहे. त्यापैकी केवळ चारगाव हा एकच रेतीघाट लिलाव झाला आहे. उर्वरीत १२ रेती-घाटांचे लिलाव झाले नाही, परंतु लिलाव न झालेल्या रेती घाटातून राजरोसपणे सर्रास रेतीची चोरी करणे सुरु आहे. ...
भंडारा जिल्हा नैसर्गीक साधन संपत्तीने परिपूर्ण आहे. जिल्ह्याची जीवनदायी असलेल्या वैनगंगेची रेती संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे. त्यामुळेच येथील रेतीवर तस्करांचा डोळा असतो. जेसीबीच्या माध्यमाने उत्खनन करून ट्रक, ट्रॅक्टरद्वारे वाहतूक केली जाते. शासकीय ...
वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांना बुधवारी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या पथकाने ताब्यात घेतले. यावेळी १८ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ...
आष्टी तालुक्यातील वर्धा नदीच्या पात्रात ईस्माईलपूर वाळू घाट आहे. या वर्धानदीच्या पात्राचा निम्मे भाव अमरावती तर निम्मे भाग वर्धा जिल्ह्याच्या हद्दीत येतो. नियमानुसार वर्धा जिल्ह्यातील आठ घाटांच्या लिलावा दरम्यान ईस्माईलपूरच्याही वाळू घाटाचा लिलाव करण ...
पूर्णा नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी केलेल्या अचानक तपासणीत अवैध वाळू वाहतुकीचा टिप्पर पूर्णा पाटीजवळ सकाळी ११ वाजता तहसीलदारानी पकडला. ...