जिल्हा प्रशासनाला माहिती नंतर तर तस्करांना धाड मारणार याची कुणकुण आधी लागते. त्यामुळेच सर्व ऑलबेल असल्याचे दिसून येते. कारवाई झाली तरी दंड आकारुन सोडले जाते. काही ठिकाणी तर रेती तस्करांनी शक्कल लढविली. वाहतूक रेतीची असताना साहित्य मात्र धानाचा कोंढा ...
वैनगंगा नदी काठावर असणाऱ्या मांडवी आणि तामसवाडी गावाचे नदी पात्रलगत नागपुरच्या मातब्बर माफियाने प्रत्येकी आठ हजार ब्रास रेतीचे डम्पिंग यार्ड तीन वर्षापुर्वी तयार केले. नदी पात्रातून खुलेआम रेतीची चोरी करीत डम्पिंग यार्डमध्ये रेतीची साठवणूक केली. त्या ...
ऐन पावसाळ्यापुर्वी रेतीची ठिकठिकाणी डम्पिंग करून त्याची चोरीछुप्या मार्गाने विल्हेवाट लावली जाते. एखाद्या कर्तबगार अधिकाऱ्याने धाड घातलीच तर त्यापुर्वीच रेती तस्कराला याची माहिती मिळत असते. महसूल प्रशासनापेक्षा रेती तस्कारांची यंत्रणा तगडी आहे. वेळप् ...
जिल्ह्यात दशकभरापूर्वी ९० पेक्षा जास्त रेतीघाट होते. परंतु गोसेधरणात पाणी अडविल्यानंतर रेतीघाटांची संख्या कमी झाली. दुसरीकडे जिल्ह्याची जीवनदायीनी समजली जाणारी वैनगंगा नदीसह तिच्या उपनद्यांमधून राजरोसपणे रेतीची तस्करी केली जात आहे. उल्लेखनीय म्हणजे र ...
धारणी तालुक्यापासून अवघ्या १५ किलोमीटर अंतरावरील चिचघाट या गावाला लागून तापी नदीचे पात्र आहे. तापी नदीच्या पलीकडे मध्य प्रदेशातील रामाखेडा नावाचे गाव आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्र व मध्यप्रदेश या दोन्ही राज्य सरकारांकडून या घाटाचा लिलाव झालेला नाही. ...
रेती चोरीचे काम करता-करता गब्बर झालेले लोक कारवाई करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवरही हल्ला करतात. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या रेती माफियांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात येणार आहे. ...
जिल्हा प्रशासनाने रेती घाटांचे लिलाव केले नाही.परिणामी त्याचा भूर्दंड नवीन घराचे बांधकाम करणाऱ्यांना बसला. रेती चोरी करणाऱ्या व अधिक पैश्याच्या लोभापायी लोकांची लुबाडणूक करणाऱ्या रेती माफियांवर आता कडक कारवाई करण्यासाठी त्यांना तडीपार करण्याची तयारी ...