समाधानकारक पाऊस नसल्याने अद्यापही दुधना नदीचे पात्र कोरडेठाक आहे. याचाच फायदा वाळू तस्करांनी उचलला असून अनेक भागातून वाळूचा अवैध उपसा करुन वाहतूक केली जात आहे. याकडे महसूल प्रशासन मात्र दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ...
दुसऱ्या फेरीतील रेतीघाट लिलाव प्रक्रियेसाठी कार्यवाही जिल्हा खनिकर्म विभागाच्या वतीने हाती घेण्यात आली आहे. दुसऱ्या फेरीतील २३ रेतीघाटांसाठी मागविण्यात आलेली ई-निविदा आॅनलाईन पद्धतीने ३१ जुलै रोजी उघडण्यात येणार आहे. यातून प्रशासन व शासनाला कोट्यवधीच ...
यावर्षी सुरुवातीला आठ घाटांचा लिलाव होऊन ६ कोटी ७४ लाख ४१ हजार रुपयाचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाला. या आठ वाळूघाटांपैकी सहा वाळू घाटांना जुलैपर्यंत वाळूउपशाची परवानगी देण्यात आली होती. आता या सर्व घाटांची मुदत संपली आहे. ...
जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी गेवराई तालुक्यातील राजापूर येथील वाळू घाटावर कारवाई केल्यापासून हा घाट चर्चेत आहे. या घाटाचा काही दिवसांपूर्वी फेरलिलाव करण्यात आला आहे. ...
बांदा-सटमटवाडी येथे आरटीओ विभागाच्या सीमा तपासणी नाक्याच्या क्षेत्रात बेकायदेशीर माती उत्खनन व विक्री केल्याप्रकरणी संबंधित ठेकेदार कंपनी चांगलीच अडचणीत आली आहे. त्या क्षेत्रात विनापरवाना बेसुमार माती उत्खनन करून तिची परस्पर विक्री करण्यात आली होती. ...
तालुक्याच्या हद्दीतील वाळू ठेका असताना घनसावंगी तालुक्यातील भोगगाव येथील वाळू उपसली जात असल्याची माहिती तहसीलदार संगीता चव्हाण यांना झाल्यानंतर त्यांनी पहाटे सहा वाजताच भोगगाव येथे धाड टाकून बारा हायवा टिप्पर पकडले. ...