गेल्या वर्षी पाच अॅक्टर्सने आपले चित्रपट आणि अॅक्टिंगद्वारा प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. एवढेच नव्हे तर अवॉर्ड शोमध्येही त्यांचा जलवा बघावयास मिळत आहे. एकंदरीत या सर्व परिस्थितीवरुन असे वाटत आहे की, जणू या स्टार्समुळे तिनही खान ...
सलमान खान विरोधात दुपारी एका पत्रकाराने तक्रार दाखल केली होती. फोन हिसकावून गैरवर्तन केल्याचा आरोप अशोक श्याम लाल पांडे या पत्रकाराने सलमानवर केला आहे. ...
‘भारत’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि हा ट्रेलर पाहिल्यानंतर सलमान व कतरीनाच्या बॉन्डिंगची चर्चा सोशल मीडियावर रंगली. दोघांची पडद्यावरची केमिस्ट्री पाहून चाहते इतके उत्साहित झालेत की, त्यांनी थेट अरबाज खानला सलमान व कतरीनाचे लग्न करून द्या, अशी विनंती क ...