उद्यापासून फास्टटॅग बंधनकारक करण्यात आला आहे. जर फास्टटॅग टोलनाक्यांवरील स्कॅनरद्वारे स्कॅन झाला नाही तर काय करायचे? दुप्पट टोलचा भुर्दंड सोसायचा की एकदाच टोल द्यायचा असा प्रश्न वाहनचालकांना पडला होता. ...
विज्ञान व तंत्रज्ञानामुळे जग गतीमान होत आहे. परंतु विज्ञानाने माणूस घडवावा, वैज्ञानिक दृष्टीकोण समोर ठेवून प्रगतीच्या दिशेने वाटचाल करावी. न्यूटन, अॅडीसन, डॉ.एपीजे अब्दुल कलाम आझाद आदी शास्त्रज्ञांनी जिद्द व परिश्रमाच्या बळावर यश संपादीत केले. मानवी ...
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या कामामुळे गाव शिवार, गावांना जोडणारे अंतर्गत तसेच नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामाची वाट लागली असून, या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ...
रस्त्यांवरील खड्डे तातडीने दुरुस्त करून सुरू असलेल्या कामांचे संबंधित ठिकाणी इत्यंभूत माहितीसह फलक लावण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेच्या अनुषंगाने दिलेल्या निर्णयाचे राष्टÑीय महामार्ग प्रधिकरणसह सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उल्ल ...
कर्कापूर - रेंगेपार व हरदोली असा सुमारे सहा किलोमीटरचा हा रस्ता आहे. पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्त्याचे बांधकाम करण्यात आले. पंरतु हा रस्ता अर्धवट आहे. सुमारे ७००मीटर रस्त्याचे बांधकाम झालेच नाही. आता या रस्त्यावर मोठाले खड्डे पडले आहे. वाहनध ...