या योजनेचे काम वर्धा जिल्ह्यात दोन टप्प्यात पूर्ण झाले असून राबविण्यात येणाऱ्या तिसऱ्या टप्प्यात ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांचे रुंदीकरण करीत त्यांचे मजबुतीकरण करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे दहा वर्ष पूर्ण झालेल्या तीन मिटर रुंदीच्या रस्त्यांना यात ...
रस्ता तयार होतो न होतो तोच त्याला ठिकठिकाणी भेगा पडल्या आहे. त्यामुळे या रस्त्याची गुणवत्ता संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. गेल्या दोन वर्षांपासून दिग्रस ते दारव्हा या राज्य महागामार्गचे काम सुरू आहे. कंत्राटदाराने रस्त्याचे काम सुरु करताना रस्ता संपू ...
नगर-मनमाड मार्गावर कोल्हार ते राहुरी कारखाना याठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. याचा नागरिकांसह वाहन चालकांना त्रास होत आहे. याच्या निषेधार्थ युवकांनी एकत्रित येत ढोल, ताशे बडवत अनोखे आंदोलन केले. यावेळी युवकांनी रस्त्यावर येऊन गांधीगीरी मार्गाने या ख ...
२२ वर्षांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले. तेव्हापासून रस्त्यावर केवळ डागडुजी केली जात आहे. पूर्वीपेक्षा या मार्गाने वाहतूक प्रचंड वाढली आहे. आधीच अरूंद असलेला हा मार्ग वाहनधारकांसाठी त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे या मार्गाचे रूंदीकरण व डांबरीकरण करावे, अश ...
भारतात दरवर्षी रस्ता अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संघ्या जगभरातील आकडेवारीपेक्षा अधिक आहे. त्यामुळे लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आणि वाहतुकीचे नियम समजावून ... ...