Kal Bhat भाताचे पीक सध्या शेतात उभे असून त्याचा सुगंध सर्वदूर पसरला आहे. या काळभाताला बाजारात १० ते १२ हजार रुपये क्विंटल भाव मिळत आहे. भाव मिळू लागल्याने शेतकरीही त्याकडे आकर्षित झाला आहे. ...
सातारा जिल्ह्यात पश्चिम भागात तुरळक प्रमाणात पाऊस पडत असून २४ तासांत कोयना आणि महाबळेश्वरला प्रत्येकी ४ तर नवजा येथे ६ मिलीमीटरची नोंद झाली. यामुळे पाण्याची आवक कमी झाल्याने कोयना धरणाचे दरवाजे पूर्णत: बंद करून विसर्ग थांबविण्यात आला आहे. ...
Isapur Dam Water Release : उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातील इसापूर धरणातून विसर्गात घट करण्यात आली आहे. जयपूर बंधाऱ्यातून येणारा येवा कमी झाल्याने धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी गेट्स कमी उघडण्यात आले. सध्या १७२५ क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरू असू ...
सध्या या धरणांमध्ये २७.४५ टीएमसी (९२.५१ टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे, जो गेल्या वर्षीच्या तुलनेत १.२३ टीएमसीने अधिक आहे. पाणलोट क्षेत्रातील पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग कमी-जास्त केला जाईल, असे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले. ...