Nagpur : जीवनदायिनी असलेल्या नद्यांमधील पाण्याचा प्रवाह औद्योगिकीकरणाचा हव्यास आणि शासन व प्रशासनाच्या कमालीच्या दुर्लक्षित धोरणांमुळे विषारी झाला आहे. ...
मालेगाव तालुक्यातील अडोळ प्रकल्पावरून सिंचनासाठी शेतकऱ्यांना होणारा पाणी उपसा सध्या थांबवण्यात आला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
Marathwada River Linking Project : दुष्काळी मराठवाड्यासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. पश्चिम वाहिनी नद्यांचे अतिरिक्त पाणी मराठवाड्याकडे वळविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध नदीजोड प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली आहे. (Marat ...
nadijod prakalp सुमारे १००० कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे बारामती व पुरंदर तालुक्यातील अवर्षणग्रस्त जिरायती भागातील शेतीला मोठा दिलासा मिळणार आहे. ...
- पिण्याच्या पाण्यासह नद्यांच्या पाण्याचे नमुने घेणार; शहरातील वाढते जलप्रदूषण आणि काही भागांत पिण्याचे पाणी दूषित येत असल्याच्या तक्रारींवरून निर्णय ...
छत्रपती संभाजीनगर गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळांची पुनर्रचने करण्याचे आदेश जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. यात मराठवाड्यातील २९ उपविभागीय कार्यालये बंद करण्याचे प्रस्तावित केले आहे. ...