पावसाळ्यापूर्वी दरवर्षी मनपा प्रशासनाला नालेसफाईचा विसर पडतो. यंदा तर आचारसंहितेचे निमित्त साधून प्रशासन डोळे मिटून बसले होते. आचारसंहितेचा आणि नालेसफाईचा मुद्याच नसल्याचे स्पष्ट झाल्यावर शहरातील सर्व ७२ नाले स्वच्छ करण्याचे आदेश महापौर नंदकुमार घोडे ...
महापालिकेने दिलेल्या हाकेला प्रतिसाद देऊन शहरातील विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी अशा सुमारे २५०० जणांनी जयंती नदी स्वच्छता मोहिमेत रविवारी सहभाग घेतला. ...
उल्हास नदी ही ३५ लाखांहून जास्त लोकसंख्येसाठी जीवनदायिनी आहे. मात्र, तिच्याच अस्तित्वावर सध्या मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. काही वर्षांपासून नदीचे पाणी मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होत आहे. ...
आरमोरी-ब्रह्मपुरी मार्गावरील वैनगंगा नदीवरच्या पुलाचे बेअरींगची दुरूस्ती रविवारी सकाळपासून करण्यात आली. दुरूस्तीसाठी पुलावरून वाहतूक बंद ठेवल्याने नागपूर, ब्रह्मपुरीकडे जाणाऱ्या व्यक्तींना देसाईगंज मार्गाने जावे लागले. ...
चंद्रपुरातील अनेक भागांना दरवर्षी पुराचा फटका बसतो. प्रत्येकवेळी पूरबुडित क्षेत्रातील नागरिकांना इतरत्र स्थलांतरित करावे लागते. नदीपात्रातच लोकांचा रहिवास असल्यामुळे त्यांना तिथून हटविण्यासाठी मनपाने अतिक्रमण करणाऱ्यांना काही वर्षांपूर्वी नोटीस बजावल ...
महापालिकेतर्फे शहरातील नागनदी, पिवळी व पोरा नदी स्वच्छता अभियानाला उद्या रविवारी सुरुवात होत आहे. लोकसहभागातून हा उपक्रम राबविला जात असून ५जूनपर्यंत हे अभियान चालणार आहे. ...