मंठा, परतूर, सेलू या तिन्ही तालुक्यांमध्ये असलेल्या निम्न दुधना प्रकल्पातून १५ मे पासून पाणी सोडण्यात येणार होते. परंतु हे पाणी सोडू नये म्हणून शुक्रवारी चार युवकांनी जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. ...
जीवनदायी वैनगंगा नदीचा प्रवाह गत काही वर्षांपासून गावाच्या दिशेने सरकत आहे. तिरावरील ४२ हेक्टर शेती नदीपात्रात गिळकृंत झाली आहे. संरक्षक भिंत बांधली नाही तर नदी तिरावरील सुमारे दहा गावांना धोका पोहचण्याची शक्यता आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनाने संरक्षक ...
निम्न दुधना प्रकल्पात अत्यल्प म्हणजेच मृत साठा असल्याने या धरणातून एक थेंबही पाणी सोडू देणार नाही, असा इशारा या ठिय्या अंदोलना दरम्यान माजी आ. सुरेशकुमार जेथलिया यांनी दिला. ...
मिरज-अर्जुनवाड रस्त्यावरील कृष्णा नदीवरील पुलास भगदाड पडले आहे. या धोकादायक पुलाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी बांधकाम विभागाकडे केली आहे. ...
निम्न दुधना प्रकल्पाचे पाणी आता परभणीकडे सोडल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सेनेचे जिल्हा संघटक तथा नगर पालिकेतील गटनेते मोहन अग्रवाल यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे. ...
पावसाळ्यापूर्वी दरवर्षी मनपा प्रशासनाला नालेसफाईचा विसर पडतो. यंदा तर आचारसंहितेचे निमित्त साधून प्रशासन डोळे मिटून बसले होते. आचारसंहितेचा आणि नालेसफाईचा मुद्याच नसल्याचे स्पष्ट झाल्यावर शहरातील सर्व ७२ नाले स्वच्छ करण्याचे आदेश महापौर नंदकुमार घोडे ...