लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नदी

नदी

River, Latest Marathi News

म्हादई प्रवाह समितीकडून गोव्याला अतिरिक्त मुदत - Marathi News | goa gets additional deadline from mhadei pravah committee | Latest goa News at Lokmat.com

गोवा :म्हादई प्रवाह समितीकडून गोव्याला अतिरिक्त मुदत

सूचना सादर करण्यासाठी एक महिन्याचा दिला अवधी ...

'टेल टू हेड' पद्धतीने यंदा रब्बी पिकांना तारणार पालखेड धरण समूहातील कालव्यांचे आवर्तन - Marathi News | Reversal of canals in Palkhed Dam Group will save Rabi crops this year through 'tail to head' method | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'टेल टू हेड' पद्धतीने यंदा रब्बी पिकांना तारणार पालखेड धरण समूहातील कालव्यांचे आवर्तन

यावर्षी पावसाळा जास्त दिवस टिकल्याने अनेक शेतांमध्ये दीर्घकाळ पाणी साचून राहिले. त्यामुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम लांबणीवर पडला असला, तरी पालखेड धरण समूहातील कालव्यांतून सुरू होणाऱ्या आवर्तनामुळे शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम सावरणार आहे. ...

कुकडी डावा कालव्याच्या आवर्तनाला मुहूर्त मिळाला; वाचा कधी सुटणार पाणी - Marathi News | The turning point of the Kukdi Left Canal has arrived; Read when the water will be released | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कुकडी डावा कालव्याच्या आवर्तनाला मुहूर्त मिळाला; वाचा कधी सुटणार पाणी

गेल्या काही दिवसांपासून कुकडी डावा कालव्याचे आवर्तन तातडीने सोडण्याची मागणी केली जात होती. ज्यावर आता मंत्री विखे पाटील यांनी सांगितले की, कुकडी डावा कालव्याचे आवर्तन पुढील पाच दिवसांत सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ...

खडकवासला धरणातून रब्बी आवर्तन झाले सुरू; वाचा किती पाणी सोडण्यात येणार - Marathi News | Rabi cycle has started from Khadakwasla dam; Read how much water will be released | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खडकवासला धरणातून रब्बी आवर्तन झाले सुरू; वाचा किती पाणी सोडण्यात येणार

Khadakwasla Dam : खडकवासला धरणातून ग्रामीण भागासाठी मागील आठवड्यापासून रब्बी हंगामातील पहिले आवर्तन सोडण्यास सुरुवात झाली आहे. पुढील ६० दिवसांसाठी हे आवर्तन राहणार असून सुमारे साडेपाच टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. ...

पिके जाताहेत वाळून कधी सोडणार पाणी? उर्ध्व मानार प्रकल्पाच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचा संघर्ष - Marathi News | Crops are drying up, when will the water be released? Farmers struggle for water from the Urdhva Manar project | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पिके जाताहेत वाळून कधी सोडणार पाणी? उर्ध्व मानार प्रकल्पाच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचा संघर्ष

खरीप हंगाम अतिवृष्टीने पूर्णतः वाया गेला असून शेतकरी त्या संकटातून अजूनही बाहेर आला नाही. रब्बी हंगामात तरी शासन वेळेवर पिकांसाठी पाणी देईल असे वाटले होते; परंतु रब्बी हंगामातील पिके उगवली तरी उर्ध्व मानार प्रकल्पातून अजूनही पाणी सोडले नाही. त्यामुळे ...

रब्बीला मिळणार आधार; यंदा निम्न दुधना प्रकल्पातून सोडण्यात येणार चार आवर्तने - Marathi News | Rabi will get support; Four rounds will be released from the Lower Milking Project this year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रब्बीला मिळणार आधार; यंदा निम्न दुधना प्रकल्पातून सोडण्यात येणार चार आवर्तने

यंदा अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. उत्पादनात घट आल्यामुळे शेतीतील खर्चही निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मदार आता रब्बी हंगामावर आहे. नुकसानीमुळे रब्बीचे क्षेत्र वाढले आहे. परिणामी, पिकांना पाणी देता यावे यासाठी निम्न दुधना प्रकल् ...

सरकारकडून भ्रमनिरास झाल्याने गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचा संताप उसळला; थेट जलसमाधीचा इशारा - Marathi News | Gosekhurd project victims angered by government's disillusionment; Warning of immediate submersion | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सरकारकडून भ्रमनिरास झाल्याने गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचा संताप उसळला; थेट जलसमाधीचा इशारा

प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या, पुनर्वसन, सिंचन आदींसाठी वेळोवेळी आंदोलने करूनही प्रशासनाकडून दिलेला शब्द न पाळल्या गेल्याने प्रकल्पग्रस्त आपापल्या धर्मरितीनुसार जलसमाधी घेतील, असा गंभीर इशारा दिला गेला आहे. ...

रब्बीच्या सिंचनासाठी करपरा कालव्यातून सुटणार पाणी; रब्बी पिकांना मिळणार दिलासा - Marathi News | Water will be released from Karpara canal for Rabi irrigation; Rabi crops will get relief | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रब्बीच्या सिंचनासाठी करपरा कालव्यातून सुटणार पाणी; रब्बी पिकांना मिळणार दिलासा

सध्या रब्बी पिकांना पाण्याची आवश्यकता असल्याने पाणी सोडण्याची मागणी होत असून या मागणीची दखल घेत पाटबंधारे विभागाने पुढील तीन ते चार दिवसांत पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ...