अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जनतेचा विश्वास संपादन करुन महसुली वर्षांतील कामाचे काटेकोरपणे नियोजन करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केले. ...
समाधानकारक पाऊस नसल्याने अद्यापही दुधना नदीचे पात्र कोरडेठाक आहे. याचाच फायदा वाळू तस्करांनी उचलला असून अनेक भागातून वाळूचा अवैध उपसा करुन वाहतूक केली जात आहे. याकडे महसूल प्रशासन मात्र दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ...
जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी गेवराई तालुक्यातील राजापूर येथील वाळू घाटावर कारवाई केल्यापासून हा घाट चर्चेत आहे. या घाटाचा काही दिवसांपूर्वी फेरलिलाव करण्यात आला आहे. ...
महसूल प्रशासनाचे काम सोयीचे व्हावे आणि ग्रामस्थांना तात्काळ सेवा मिळण्यासाठी सुविधा निर्माण व्हावी, या उद्देशाने वर्षभरापूर्वी जिल्ह्यातील तलाठी सज्जे आणि मंडळ कार्यालयाची पूनर्रचना करुन जिल्ह्यात ७६ सज्जे आणि १३ मंडळ कार्यालये वाढविण्यात आले खरे; पर ...
तालुक्याच्या हद्दीतील वाळू ठेका असताना घनसावंगी तालुक्यातील भोगगाव येथील वाळू उपसली जात असल्याची माहिती तहसीलदार संगीता चव्हाण यांना झाल्यानंतर त्यांनी पहाटे सहा वाजताच भोगगाव येथे धाड टाकून बारा हायवा टिप्पर पकडले. ...