अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
Petrol vegetable Ratnagiri -पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ झाल्याने, त्याचा परिणाम भाजीपाला दरावर झाला आहे. जिल्ह्यात येणारा बहुतांश भाजीपाला कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातून येत आहे. फळे मुंबई, पुणे येथून येत आहेत. इंधन दरवाढीचा परिणा ...
dapolie police parade ground Ratnagirinews- सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध पदांसाठी राज्यभर लेखी परीक्षा घेण्यात आली. मात्र, दापोलीतील एन. के. वराडकर बेलोसे कॉलेजला परीक्षेची कोणतीच कल्पना न दिल्याने परीक्षा केंद्रावर एकच गोंधळ उडाला. ...
mahavitaran Ratnagiri- जमीनदार व शेतकऱ्यांना कायद्याप्रमाणे नुकसान भरपाई व भाडे मिळावे, या मागणीसाठी कडवई येथे सुरू केलेल्या आंदोलनाची काँग्रेसच्या माजी आमदार हुस्नबानू खलिफे यांनी दखल घेऊन मनसचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन ...
Thiba Palace Tourisam Ratnagiri- पर्यटनाच्या दृष्टीने रत्नागिरी शहर राज्यातील नामवंत शहर व्हावे, यासाठी . जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या माध्यमातून हा बदल केला जाणार आहे. त्यासाठी आवश्यक निधी विविध खात्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार असल्या ...
Corona vaccine Ratnagiri- कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात खासगी रुग्णालयांचा सहभाग वाढविला आहे. जिल्ह्यात २३ सरकारी रुग्णालये आणि ७ खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी शासकीय रुग्णालयात मोफत, तर खासगी रुग्णालयाम ...
Crime News Chiplun Ratnagiri- चिपळूण शहरात गुरुवारी मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी गजबजलेली वस्ती असलेल्या रॉयलनगर परिसरात तब्बल १३ सदनिका, तर पाग उघडा मारुती परिसरातील दोन बंगलेही फोडले. काही ठिकाणी रोख रक्कम व दागिने चोरट्यांनी लंपास केले, तर काही ठिकाण ...
Accident Ratnagiri- महामार्गावरील अपघाताचे वाढते प्रमाण पाहता घडणारे अपघात व वाढणारे मृत्यूचे प्रमाण ही संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. हे प्रमाण कमी करण्याकरिता १ मार्च २०२१ पासून महाराष्ट्र राज्याचे महामार्ग पोलीस विभागप्रमुख डॉ. भूषणकुमार उपाध ...
mahavitaran ratnagiri- गेल्या १० महिन्यांच्या कालावधीत ज्यांनी वीजबिले भरलेली नाहीत, अशा ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यास महावितरणने सुरुवात केली आहे. थकीत वीजबिलांमध्ये बड्या व्यावसायिकांचाच जास्त समावेश आहे. ...