Flood In Maharashtra : महापुरामुळे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या सहा जिल्ह्यांना मोठा फटका बसला. शेतकऱ्यांचंही झालंय प्रचंड नुकसान. ...
Chiplun Flood Update: पुरामुळे निर्माण झालेल्या संकटाच्या परिस्थितीत एका तरुणाने प्रसंगावधान दाखवत थेट मुख्यमंत्र्यांना ट्विट केल्याने आणि त्याची तातडीने दखल घेतली गेल्याने १५ जणांचे प्राण वाचले आहेत. ...
संपूर्ण कोकणासह मध्य महाराष्ट्राला गुरुवारी अतिवृष्टीने झोडपल्यानंतर आता शुक्रवारीदेखील येथे पावसाचा जोर कायम राहणार आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाकडील ... ...
Heavy Rain Warning for Maharashtra, Goa: रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने थैमान घातले असून दोन ठिकाणी दरडी कोसळून 60 जणांचा मृत्यू झाला आहे. तर घाटमाथ्यावरील जिल्ह्यांनाही पावसाने झोडपून काढल्याने नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली ...
Chiplun Flood: रत्नागिरीत चिपळूण, खेडला मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरानं वेढा घातला आहे. यात हजारो नागरिक अडकून पडले आहेत. त्यांच्या बचावासाठी एनडीआरफचे जवान प्रयत्न करत आहेत. त्याची ही काही छायाचित्र... ...
तब्बल 12 घरांना याचा फटका बसला आहे. यातील 6 घरे पूर्णपणे पडली आहेत. त्यात 17 जण गाडले गेलाची शक्यता आहे. याच बरोबर 25 जनावरेही दरडीखाली गाडली गेली आहेत. ...